Share

धरणं भरलेली असूनही पुणेकरांवर पाणीकपातीचं संकट.

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा – शहरात चोवीस तास अखंडित पाणीपुरवठा योजनेची चर्चा सुरु असतानाच पुण्याचा पाणी कोटा साडेसहा टीएमसीने कमी करण्याचा आदेश जलसंपदा विभागाने दिला आहे.शहराची लोकसंख्या आणि पाणीवापराचे निकष लक्षात घेऊन पुणे महापालिकेला वार्षिक 8.19 टीएमसी पाणीपुरवठा करण्यात यावा, असं या आदेशात म्हटलंय. सध्या वर्षाला सुमारे 15 टीएमसी पाणी वापरणाऱ्या पुणे पालिकेला या आदेशामुळे मोठा झटका बसलाय.

या आदेशाच्या पार्श्वभूमीवर आगामी काळात धरणं भरलेली असूनही पुणेकरांवर पाणीकपातीचं संकट ओढावण्याची शक्यता निर्माण झालीय. जलसंपदा विभागाच्या या आदेशामुळे पालिकेच्या तोंडचं पाणी पळालं असून नव्या राजकीय वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!