Share

अखेर पुणेकरांची पाणी कपात टळली

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा – पुणे महापालिकेकडून जादा पाणी वापर केला जात असल्याचा ठपका माघील आठवड्यात पाटबंधारे विभागाकडून घेण्यात आला होता. त्यामुळे पुणेकरांवर पाणी कपातीचे संकट निर्माण झाले होते. दरम्यान आज मुंबईमध्ये जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीमध्ये फेब्रुवारी 2018 पर्यंत पुणेकरांच्या पाण्यात कोणतीही कपात ना करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच 10 डिसेंबर पासून रब्बी हंगामासाठी खडकवासला धरणातून पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे

या बैठकीत महापालिका जास्त पाणी वापरात असल्याचा आरोपही पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्याकडून करण्यात आले.मात्र, पालिकेकडून ते सर्व नाकारण्यात आले आहेत. या बैठकीत पाटबंधारे विभागाने मागणी केलेल्या 354 कोटीच्या थकबाकीवर कोणताही निर्णय झालेला नाही.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!