Share

रस्ते असे बनवणार की त्यावर किमान १० वर्ष खड्डे पडणार नाहीत – चंद्रकांत पाटील

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा -पावसात पडलेले खड्डे १५ डिसेंबरपर्यंत बुजवले जातील, असं आश्वासन सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिलय.  अनेक नवीन कामही लवकर सुरु होतील आणि आता रस्ते बनवताना त्यावर किमान १० वर्ष खड्डे पडणार नाहीत याची काळजी घेणार असल्याचा दावाही त्यांनी केला. राज्य खडडे मुक्त करणार असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. या ते औरंगाबाद इथं पत्रकारांशी बोलत होते. पावसामुळे रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांच्या दुरुस्तीबद्दल पुन्हा एकदा सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आश्वासन दिलंय.

.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!