Share

‘राजेशाही असती तर दुष्काळ निवारणाचे सर्व निर्णय घेऊन कधीच मोकळा झालो असतो’

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा- आज राजेशाही असती तर मी दुष्काळ निवारणाचे सर्व निर्णय घेऊन कधीच मोकळा झालो असतो, असे वक्तव्य साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी केले. ते पंढरपूरमध्ये आले होते. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. सध्याचे सत्ताधारी दुष्काळाबाबतचे प्रश्न सोडवण्यात कमी पडत असल्याचा आरोप देखील भोसले यांनी केला.

तत्पूर्वी, भोसले यांनी आज भल्या पहाटे तुळजाभवानीचे दर्शन घेतले आहे, यावेळी उदयनराजे यांनी राज्यातील दुष्काळ दूर करण्याचे साकडे देवीला घातले आहे. पहाटेची वेळ असताना देखील त्यांच्या समर्थकांची मंदिर परिसरात मोठी गर्दी जमली होती. यावेळी आई तुळजाभवानी देवीचे दर्शन घेऊन दुष्काळ निवारणासाठी तसेच राज्यातील शेतकऱ्यांचे सर्व प्रश्न मार्गी लागावेत यासाठी मनोमन प्रार्थना केल्याचं उदयनराजे भोसले यांनी सांगितले आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!