कोल्हापूर : राज्यात आणि मुंबईत शिवसेनेची सत्ता आहे. मात्र, नागरी सुविधा देण्यास शिवसेना कमी पडते. दरवर्षी मुंबईत पाणी तुंबते. मात्र, यावर कधी शाश्वत विचार सेनेकडून होत नाही. शिवसेनेने लॉंगटर्म विकास केला नाही. दरवर्षी तेच-तेच ठेकेदार नेमायचे. त्यामुळे केवळ दिवस ढकलण्याचे काम शिवसेना करत आहे. मुख्यमंत्री यांनी घराबाहेर पडून काम करावे, असा टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी लगावला आहे.
पहा व्हिडिओ :
https://www.facebook.com/MahaDeshaa/videos/783941675697795/
महत्वाच्या बातम्या :
- ‘कोरोनावरील उपचारासाठीच्या रेमडेसिवीरचा दुर्गम भागातही पुरवठा करा’
- पाण्याच्या गरजेप्रमाणे योजनांना प्राधान्य द्यावे – छगन भुजबळ
- शेतकऱ्यांचा दिवाळी साजरा करण्याचा मानस होता पण होत्याचे असे नव्हते झाले
- कृषी विधेयकामुळे शेतक-यांना मिळणार भक्कम पाठबळ, या खासदारांनी व्यक्त केला विश्वास
- रेल्वे वॅगननिर्मिती प्रकल्पामुळे या जिल्ह्यास मिळणार नवी ओळख
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

