Share

Uddhav Thackeray | जी सडलेली पानं आहेत ती आता गळून पडतायत – उद्धव ठाकरे

Published On: 

🕒 1 min read

 मुंबई : शिवसेना पक्ष बंडखोरीमुळे दुभागला गेला आहे. सध्या शिवसेना कुणाची हा लढा कायद्याच्या चौकटीत अडकला आहे. शिवसेनेतील अंतर्गत कलह अजूनही सुरुच आहे. आरोप प्रत्यारोप सुरुच आहे. मात्र या सर्व राजकीय उलथापालथी दरम्यान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे गेल्या काही दिवसांपासून शांत होते. मात्र शिवसेनेचे खासदार आणि सामनाचे संपादक संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंची मुलाखत घेतली, त्यात अनेक गोष्टीचा उलगडा केला आहे. बंडखोर आमदारांच्या बाबत बोलताना उद्धव ठाकरे यांनी सडलेले पानं झडून पडली असल्याचं म्हटलं आहे.

शिवसेनेतून बाहेर पडून वेगळे झालेल्या आमदारांना उद्देशून बोलतांना उद्धव ठाकरे म्हणाले की, सडलेली पानं झडताहेत. ज्यांना झाडाकडून सगळं काही मिळालं, सगळा रस मिळाला म्हणून त्यांचा टवटवीतपणा होता. ती पानं सगळं झाडाकडून घेऊनही गळून पडत आहेत. झाड आता उघडंबोडपं झालंय असं दाखवायचा ते प्रयत्न करत आहेत. पण दुसऱ्या दिवशी माळीबुवा येतो, ती पानगळ केराच्या टोपलीत घेतो आणि घेऊन जातो.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!