Share

मोदी सरकारने शेतकऱ्याच्या छातीवर तलवार चालवली आहे; बच्चू कडू आक्रमक

Published On: 

अमरावती : कांदा उत्पादक शेतकरी सातत्याने अडचणीत आलेला आहे आता कुठे कांद्याला भाव मिळायाला लागले होते यात अचानक केंद्र सरकारने कांद्याची निर्यात बंद करण्याचा आदेश काढलेला आहे त्यामुळे निर्यातीसाठी निघालेला कांद्याचे कंटेनर सध्या थांबवण्यात आले आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडणार आहे या प्रश्नावर आता बच्चू कडू आक्रमक झाले असून कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारच्या वाणिज्य व कृषी मंत्रालयात आंदोलन करणार असल्याचा इशारा बच्चू कडू यांनी दिला आहे.

पहा व्हिडिओ :

https://www.facebook.com/MahaDeshaa/videos/777626376138047/

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!