अमरावती : कांदा उत्पादक शेतकरी सातत्याने अडचणीत आलेला आहे आता कुठे कांद्याला भाव मिळायाला लागले होते यात अचानक केंद्र सरकारने कांद्याची निर्यात बंद करण्याचा आदेश काढलेला आहे त्यामुळे निर्यातीसाठी निघालेला कांद्याचे कंटेनर सध्या थांबवण्यात आले आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडणार आहे या प्रश्नावर आता बच्चू कडू आक्रमक झाले असून कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारच्या वाणिज्य व कृषी मंत्रालयात आंदोलन करणार असल्याचा इशारा बच्चू कडू यांनी दिला आहे.
पहा व्हिडिओ :
https://www.facebook.com/MahaDeshaa/videos/777626376138047/
महत्वाच्या बातम्या :
- आदिवासी भागातील विद्यापीठाचे मॉडेल आवडले उच्च व तंत्रशिक्षण मंत्र्यांना… नक्की वाचा काय आहे हे मॉडेल!
- पुण्यात मराठा आंदोलकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न, पुणे पोलिसांनी कार्यकर्त्यांना बजावली नोटीस
- मुस्लिम समाजाला तातडीने आरक्षण द्या!
- मोदी सरकारला लकवा झाला आहे, निर्यातबंदी तात्काळ उठवावी; बाळासाहेब थोरातांचा केंद्र सरकारवर निशाणा
- कांदा निर्यात बंदीमुळे शेतकर्यांना कांदा कवडीमोल भावाने विकण्याची वेळ येणार : महेश तपासे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

