Share

महाविकास आघाडी सरकार मराठा समाजाला पूर्णपणे न्याय देण्याच्या भूमिकेत नाही

Published On: 

🕒 1 min read

बीड : राज्य सरकारने नुकत्याच झालेल्या कॅबिनेटमध्ये, मराठा समाजाबाबत काही निर्णय घेतले आहेत. त्या निर्णयाचं शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी , स्वागत करत सरकारवर टीका केलीय. ते म्हणाले की, मी सरकारचे स्वागत करतो, परंतु स्वागत करत असताना जो मुळ मुद्दा आहे. जसे की विद्यार्थ्यांचा शिक्षणाचे प्रवेश आणि ज्यांनी प्रवेश घेतले त्यांची सुरक्षितता काय? ज्यांनी नोकरी निवड प्रक्रियेत सहभाग घेतला. ज्यांनी नोकरीसाठी मुलाखती दिल्या त्यांचे पुढे काय? याबद्दल आजच्या कॅबिनेट मध्ये कुठलाच निर्णय झाला नाही.

पहा व्हिडिओ :

https://www.facebook.com/MahaDeshaa/videos/651079655544709/

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!