Share

Nana Patole : राज्यातील ED सरकार झोपी गेलेलं बहिर सरकार आहे – नाना पटोले

Published On: 

नागपूर : राज्यात नवे सरकार स्थापन होऊन महिना झाला तरी अद्याप मंत्रिमंडळ विस्ताराची चिन्हे दिसत नाहियेत. मंत्रिमंडळ विस्तारासाठी लागणाऱ्या विलंबामुळे विरोधी पक्षाकडून राज्य सरकारवर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. याच मुद्द्यावरुन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्य सराकारवर निशाणा साधला आहे. “सरकार कोसळण्याच्या भीतीमुळे मंत्रिमंडळाचा विस्तार रखडला” असल्याची टीका पटोलेंनी शिंदे- फडणवीस सरकारवर केली आहे.

राज्यात ईडीचे सरकार आहे त्यामुळे ब्लॅकमेलिंग आणि दबावतंत्र होणारच. राज्याच्या विकासकामांनाही शिंदे-फडणवीस सरकारने स्थगिती दिली आहे. घटनेनुसार नव्या सरकारच्या स्थापनेनंतर मंत्रिमंडळाचा विस्तार होणे बंधनकारक आहे. अद्याप हा विस्तार झाला नसून हे सरकार घटनाबाह्य असल्याचा आरोप नाना पटोलेंनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!