pune riots
प्रकाश आंबेडकरांमुळे महाराष्ट्र पेटला- संभाजी भिडे गुरुजी
सांगली: पुण्यातील शनिवारवाड्यासमोर झालेल्या एल्गार परिषद ही भीमा-कोरेगाव दंगलीस कारणीभूत आहे. प्रकाश आंबेडकरांमुळे महाराष्ट्र पेटला, असा आरोप शिवप्रतिष्ठानचे संस्थापक आणि कोरेगाव-भीमाच्या दंगलीत सहभाग असल्याचा ...
Video: सरकारचे सासरे संभाजी भिडेंना अटक का होत नाही- जितेंद्र आव्हाड
मुंबई: मिलिंद एकबोटे यांना अंतरीम जमीन देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला. त्यानंतर कोरेगाव भीमा दंगली प्रकरणी आरोप असलेले एकबोटे यांना पुणे ग्रामीण पोलिसांनी अटक केली ...
२६ मार्चपर्यंत संभाजी भिडेंना अटक करा अन्यथा… ; प्रकाश आंबेडकरांचा निर्वाणीचा इशारा
टीम महाराष्ट्र देशा : २६ मार्चपर्यंत शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे यांनाही अटक करा, नाहीतर मुंबईत मोर्चा काढू, असा निर्वाणीचा इशारा भारिप बहुजन महासंघाचे ...
कोरेगाव भीमा दंगल: अखेर मिलिंद एकबोटेला अटक
पुणे : कोरेगाव भीमा दंगली प्रकरणी आरोप असलेले मिलिंद एकबोटे यांना पुणे ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. आज एकबोटे यांच्या अंतरीम जमीनावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी ...
कोरेगाव-भीमा दंगलीत 9.45 कोटीचं नुकसान
पुणे: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोरेगाव-भीमा येथे झालेल्या दंगलीत 9.45 कोटीचं नुकसान झाले असून महाराष्ट्र बंदच्या वेळी सुमारे 13 कोटींचं नुकसान झाले असल्याची माहिती मुख्यमंत्री ...
कोरेगाव-भीमा प्रकरणी गुन्हे मागे घेणार- मुख्यमंत्री
पुणे: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोरेगाव-भीमा येथे झालेल्या हिंसाचार प्रकरणी ९ कोटी ४५ लाखांची नुकसान भरपाई देणार आहे. तसेच हिंसाचार प्रकरणातील गुन्हे मागे घेणार ...
भीमा कोरेगाव हिंसा: ‘बंद’ची हाक देणाऱ्यांकडून 50 कोटी रूपये वसूल करा
मुंबई : भीमा-कोरेगाव दंगलीनंतर महाराष्ट्र बंदची हाक देणाऱ्या डॉ. प्रकाश आंबेडकर यांच्या पक्षाकडून नुकसान भरपाई म्हणून 50 कोटी रूपये वसूल करा, अशी मागणी करणारी ...
दंगलीमुळे बाधित झालेल्या दंगलग्रस्तांना मदत देण्याचा शासन निर्णय जारी
टीम महाराष्ट्र देशा : १ जानेवारी रोजी कोरेगाव भीमा येथे दोन गटात झालेल्या वादातून जाळपोळ आणि दगडफेक होवून एका तरूणाला आपला जीव गमवावा लागला ...
संभाजी भिडे, एकबोटेंवर देशद्रोहाचा गुन्हा केव्हा दाखल करणार?
नागपूर: कोरेगाव-भीमा येथे १ जानेवारीला झालेल्या दंगलीप्रकरणी संभाजी भिडे, मिलिंद एकबोटे यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा केव्हा दाखल करणार, असा प्रश्न इंदोरा मैदानावर आयोजित निषेध सभेत ...
प्रकाश आंबेडकर यांनी तमाशातील राजा होऊ नये- रामदास आठवले
सांगली: प्रकाश आंबेडकर यांनी तमाशातील राजा होऊन चालणार नाही त्यांनी राजकारणातील राजा होणे गरजेचे आहे. असे वक्तव्य रामदास आठवले यांनी केले. सांगलीत आयोजित कार्यक्रमात ...