Maharashtra-Karnataka Borderism
Jitendra Awhad | “बोम्मईंचे कपडे सांभाळताना तुमचे कपडे…”; जितेंद्र आव्हाडांची सत्ताधाऱ्यांवर सडकून टीका
Jitendra Awhad | नागपूर : महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावरून सध्या राज्यातील राजकारण तापलेलं आहे. संयुक्त महाराष्ट्र चळवळीनंतर महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आलं. या घटनेला आता सात दशकांहून ...
Eknath Shinde | सीमाप्रश्नावरून मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना चांगलंच सुनावलं; म्हणाले, “भुजबळांनी मार खाल्ला आणि त्यांच्यामुळे…”
Eknath Shinde | नागपूर : विधिमंडळाचे हिवाळी अधिवशेन आजपासून सुरु झाले आहे. महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाचा मुद्दा विधानसभेत चांगलाच गाजला. विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) ...
Winter Session 2022 | गृहमंत्र्यांच्या बैठकीनंतर सुद्धा कर्नाटक सरकारची मुजोरी कायम ; सीमाप्रश्नावर अजित पवार आक्रमक
Winter Session 2022 | नागपूर : विधिमंडळाचे हिवाळी अधिवशेन आजपासून सुरु झाले आहे. महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाचा मुद्दा विधानसभेत चांगलाच गाजला. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी ...
Dhairyasheel Mane | “काहीही झालं तरी बेळगावला जाणारच”; धैर्यशील माने यांची ठाम भूमिका
Dhairyasheel Mane | पुणे : महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. अशातच महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने आज बेळगावमध्ये महामेळावा आयोजित करण्यात आला होता. ...
Ajit Pawar | “अमित शाह आणि बोम्मईंसोबतच्या बैठकीत नेमकं काय घडलं ते जाहीर करा”; अजित पवार यांची मागणी
Ajit Pawar | नागपूर : विधानसभेचे हिवाळी अधिवेशन आजपासून नागपूरमध्ये सुरू झाले आहे. हिवाळी अधिवेशन सुरळीत पार पाडण्यासाठी सुमारे सात हजार पोलीस तैनात करण्यात ...
BJP | “भाजपाकडून भुंकण्यासाठी श्वानपथक नियुक्त, त्यांचा रिमोट…” ; कोणी केली टीका?
BJP | सांगली : महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावरून सध्या राज्यातील राजकारण तापलेलं आहे. संयुक्त महाराष्ट्र चळवळीनंतर महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आलं. या घटनेला आता सात दशकांहून जास्त ...
Uddhav Thackeray | “दिल्लीतील बैठकीत महाराष्ट्राच्या जखमेवर फक्त मीठ चोळलं गेलं”; उद्धव ठाकरेंचं सूचक वक्तव्य
Uddhav Thackeray | मुंबई : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र कर्नाटक सीमावादामुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापलेले आहे. विरोधक सत्ताधाऱ्यांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीयेत. ...
Ajit Pawar | “बोम्मई यांच्या वक्तव्यामुळे महाराष्ट्राच्या अस्मितेला धक्का”; अजित पवारांची सडकून टीका
Ajit Pawar | मुंबई : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र कर्नाटक सीमावादावरून राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. या पार्श्वभूमीवर काल केंद्रीय गृहमंत्री अमित शाह ...
Ajit Pawar | “बोम्मई यांच्या वक्तव्यामुळे महाराष्ट्राच्या अस्मितेला धक्का”; अजित पवारांची सडकून टीका
Ajit Pawar | मुंबई : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र कर्नाटक सीमावादावरून राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. या पार्श्वभूमीवर काल केंद्रीय गृहमंत्री अमित शाह ...
Sachin Sawant | “भाजपाने चीनच्या शी जिनपिंग यांचा आदर्श घेतला का?” ; सचिन सावंत असं का म्हणाले?
Sachin Sawant | मुंबई : महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावरून सध्या राज्यातील राजकारण तापलेलं आहे. संयुक्त महाराष्ट्र चळवळीनंतर महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आलं. या घटनेला आता सात दशकांहून ...