Tag: Hockey News in Marathi
-
ऑस्ट्रेलियन खेळाडूने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची काढली इज्जत; पहा काय आहे प्रकरण
नवी दिल्ली : ऑस्ट्रेलिया संघ तब्बल २४ वर्षांनी पाकिस्तान दौऱ्यावर गेला आहे. दोन्ही संघात रावळपिंडी येथे झालेला पहिला कसोटी सामना अनिर्णीत राहिला. रावळपिंडी कसोटीत दोन्ही संघांनी १ हजारहून अधिक धावा केल्या होत्या. त्यावरून पाकिस्तान क्रिकेट बोर्डावर टीका देखील झाली होती. त्यातच आता ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेटपटूंना दिल्या जाणाऱ्या जेवणावरून वाद निर्माण झाला आहे. पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात…
-
ऑस्ट्रेलियन खेळाडूने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची काढली इज्जत; पहा काय आहे प्रकरण
नवी दिल्ली : ऑस्ट्रेलिया संघ तब्बल २४ वर्षांनी पाकिस्तान दौऱ्यावर गेला आहे. दोन्ही संघात रावळपिंडी येथे झालेला पहिला कसोटी सामना अनिर्णीत राहिला. रावळपिंडी कसोटीत दोन्ही संघांनी १ हजारहून अधिक धावा केल्या होत्या. त्यावरून पाकिस्तान क्रिकेट बोर्डावर टीका देखील झाली होती. त्यातच आता ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेटपटूंना दिल्या जाणाऱ्या जेवणावरून वाद निर्माण झाला आहे. पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात…
-
“त्यांना त्यांचे काम करुद्या, तुम्ही तुमचे करा”; युवराज सिंहची पोस्ट होतेय व्हायरल
नवी दिल्ली : भारतीय संघाचा दिग्गज माजी अष्टपैलू युवराज सिंह सोशल मिडीयावर खूप अच्तीवे असतो. मग ते इंस्टाग्राम असो की ट्विटर, तो सतत काहीना काही पोस्ट करत असतो. त्याने सध्या त्याचा जुना एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये त्याने जुन्या आठवणीना उजाळा दिला आहे. त्यातच प्रत्येक खेळाडूच्या कारकिर्दीत मिडियाचे खूप महत्व आहे. त्याने मिडिया संदर्भातच एक…
-
“त्यांना त्यांचे काम करुद्या, तुम्ही तुमचे करा”; युवराज सिंहची पोस्ट होतेय व्हायरल
नवी दिल्ली : भारतीय संघाचा दिग्गज माजी अष्टपैलू युवराज सिंह सोशल मिडीयावर खूप अच्तीवे असतो. मग ते इंस्टाग्राम असो की ट्विटर, तो सतत काहीना काही पोस्ट करत असतो. त्याने सध्या त्याचा जुना एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये त्याने जुन्या आठवणीना उजाळा दिला आहे. त्यातच प्रत्येक खेळाडूच्या कारकिर्दीत मिडियाचे खूप महत्व आहे. त्याने मिडिया संदर्भातच एक…
-
शाहीद आफ्रिदीने, शोएब अख्तरबद्दल दिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाला…
नवी दिल्ली : पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहीद आफ्रिदीने दिग्गज जलदगती गोलंदाज शोएब अख्तरबद्दल एक मोठे विधान केले आहे. तो म्हणाला की अख्तरबद्दल एका शब्दात सांगितले जाऊ शकत नाही. तो एक पुस्तक आहे. एका चाहत्याने त्याला विचारले की अख्तर बद्दल एका शब्दात सांगा. त्यावर आफ्रिदी म्हणाला तो एक पुस्तक आहे. त्याच्याबद्दल एका शब्दात सांगणे अवघड आहे.…
-
शाहीद आफ्रिदीने, शोएब अख्तरबद्दल दिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाला…
नवी दिल्ली : पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहीद आफ्रिदीने दिग्गज जलदगती गोलंदाज शोएब अख्तरबद्दल एक मोठे विधान केले आहे. तो म्हणाला की अख्तरबद्दल एका शब्दात सांगितले जाऊ शकत नाही. तो एक पुस्तक आहे. एका चाहत्याने त्याला विचारले की अख्तर बद्दल एका शब्दात सांगा. त्यावर आफ्रिदी म्हणाला तो एक पुस्तक आहे. त्याच्याबद्दल एका शब्दात सांगणे अवघड आहे.…
-
शोएब मलिकने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून, निवृत्ती घेण्याबद्दल केले मोठे वक्तव्य; म्हणाला…
नवी दिल्ली : पाकिस्तान संघाचा माजी कर्णधार शोएब मलिकने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याबद्दल एक मोठे वक्तव्य केले आहे. तो म्हणाला की, जरी वय ४० वर्षे झाले असले, तरी मी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेऊ शकत नाही. तो एका माध्यमाशी बोलताना म्हणाला की, “मी संघावरती बोज्या नाही. आणि अजूनही टी२० क्रिकेट खेळू शकतो. जर कर्णधार बाबर आझमने…
-
शोएब मलिकने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून, निवृत्ती घेण्याबद्दल केले मोठे वक्तव्य; म्हणाला…
नवी दिल्ली : पाकिस्तान संघाचा माजी कर्णधार शोएब मलिकने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याबद्दल एक मोठे वक्तव्य केले आहे. तो म्हणाला की, जरी वय ४० वर्षे झाले असले, तरी मी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेऊ शकत नाही. तो एका माध्यमाशी बोलताना म्हणाला की, “मी संघावरती बोज्या नाही. आणि अजूनही टी२० क्रिकेट खेळू शकतो. जर कर्णधार बाबर आझमने…
-
रोहित शर्माच्या षटकाराने प्रेक्षकाच्या नाकाचे हाड फ्रॅक्चर; वाचा सविस्तर
बेंगलोर : क्रिकेटमध्ये फक्त खेळाडूंना नाही तर प्रेक्षकांना देखील सावध रहावे लागते. जेव्हा एखादा फलंदाज षटकार मारतो तेव्हा मोठी दुर्घटना होण्याची शक्यता असते. अशीच एक घटना भारत आणि श्रीलंका यांच्यातील डे-नाईट कसोटी दरम्यान झाली. सामन्याच्या पहिल्या दिवशी भारताने पहिल्या डावात २५२ धावा केल्या. तर दिवसाचा खेळ संपला तेव्हा श्रीलंकेने ६ बाद ८६ धावा केल्या होत्या.…
-
रोहित शर्माच्या षटकाराने प्रेक्षकाच्या नाकाचे हाड फ्रॅक्चर; वाचा सविस्तर
बेंगलोर : क्रिकेटमध्ये फक्त खेळाडूंना नाही तर प्रेक्षकांना देखील सावध रहावे लागते. जेव्हा एखादा फलंदाज षटकार मारतो तेव्हा मोठी दुर्घटना होण्याची शक्यता असते. अशीच एक घटना भारत आणि श्रीलंका यांच्यातील डे-नाईट कसोटी दरम्यान झाली. सामन्याच्या पहिल्या दिवशी भारताने पहिल्या डावात २५२ धावा केल्या. तर दिवसाचा खेळ संपला तेव्हा श्रीलंकेने ६ बाद ८६ धावा केल्या होत्या.…