16th Lok Sabha members
सायबी टोपी घाला, हॅट घाला अथवा काहीही घाला मात्र शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवा- राजू शेट्टी
पुणे: सध्या पगडीवरून चांगलेच राजकारण सुरु आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुण्यातील वर्धापन दिनानिमीत्त आयोजित मेळाव्यात पगड्यांची जोरदार चर्चा रंगली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ...
शेतकऱ्यांनो भाजपच्या नेत्यांना गाव बंदी करा : रविकांत तुपकर
जळगाव : पेरणीचे दिवस डोक्यावर आले, शेतकऱ्यांनी पेरणीसाठी तयारी सुरू केली मात्र अदयाप अनेक बँकांनी पिककर्ज वाटपाला सुरूवातही केली नाही. जिल्हयात फक्त् पाच टक्केच ...
कॉलर उडवायला अक्कल लागत नाही, शिवेंद्रसिंहराजेंचा पलटवार
टीम महाराष्ट्र देशा : “कॉलर प्रत्येकाच्या शर्टला असते. कॉलर उडवायला अक्कल लागत नाही. तुम्ही कामाचं बोला. किती कामं झाली हे सांगा”, असा सवाल साताऱ्याचे ...
चक्क ! खासदार उदयनराजे आणि आमदार शिवेंद्रसिंहराजे एकाच व्यासपीठावर
सातारा : खासदार उदयनराजे आणि आमदार शिवेंद्रसिंहराजे हे गेल्या काहीदिवासंपासून एकमेकांवर तुफान शाब्दिक हल्ले चढवत आहेत. “कधी शिवेंद्रसिंहराजे खलनायक, तर उदयनराजे बिनदाढीचे प्रेम चोप्रा” ...
खासदार उदयनराजे बिनदाढीचे प्रेम चोप्रा ! शिवेंद्रसिंहराजेंचा पलटवार
सातारा: खासदार उदयनराजे यांनी शिवेंद्रसिंहराजे खलनायक असल्याची टीका केली होती. या टीकेला उत्तर देताना शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, ‘मी खलनायक आहे, ठीक आहे; पण तुम्ही बिनदाढीचे ...
खासदार उदयनराजेंच प्रेम अनेक वेळा उतू जाते- आ. शिवेंद्रराजे भोसले
सातारा : खासदार उदयनराजे आणि आमदार शिवेंद्रराजे यांच्यात नेहमीच शाब्दिक वाद होत असतात. उदयनराजेंच्या ओठात एक अन् पोटात दुसरेच असते. अश्या शब्दात शिवेंद्रराजे भोसले ...
…तेव्हा पवारांची मर्दानगी कुठे अडली होती? : बच्चू कडू
पुणे: राज्यभरातील शेतकरांच्या स्थितीवरून बच्चू कडू यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष् शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. शेतकऱ्यांना टोकाची भूमिका घ्यायला लावण्याचा पवारांना अधिकार नसल्याचं कडू ...
‘शिपाई ते मंत्री – चला शेतकऱ्यांच्या बांधावर’, सरकारचा नवा उपक्रम
नागपूर : कापसावरील गुलाबी बोंडअळी आणि धानावरील मावाकिडीमुळे मागील हंगामात शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. यावर्षी शेतकऱ्यांना प्रमाणित बियाणे उपलब्ध करुन देतांनाच कीड, ...
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर संसदेचे विशेष अधिवेशन बोलवा, राष्ट्रपतींना राजु शेट्टी यांनी केली विनंती
टीम महाराष्ट्र देशा :- देशातील शेतकऱ्यांची अवस्था अत्यंत वाईट आहे , उत्पादन खर्च निघत नसल्याने दिवसोंदिवस शेतकरी कर्जाच्या दरीत लोटला जात असल्याने देशात शेतकरी ...
स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक, सांगलीत सरकार विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा
महाराष्ट्र देशा/प्रशांत झावरे :- स्वाभिमानी शेतकरी संघटना भाजपा सरकार विरोधात आक्रमक झाली असून आज त्यांनी सांगली येथे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता. अत्यंत आक्रमकपणे ...