संजय राऊत
युतीसाठी आग्रह धरणे लाचारी नव्हेतर मित्रत्व होय : दानवे
नागपूर : शिवसेना स्वबळावर लढण्याची भाषा करीत असली तरी भाजपने त्यांच्यासोबत युती करण्यास तयारी दाखवली आहे. युतीसाठी आग्रह धरणे म्हणजे लाचारी नव्हेतर मित्रत्व होय, ...
‘चुकीला माफी नाही’,बीडमध्ये शिवसैनिकांनी अजित पवारांचा पुतळा जाळला!
बीड : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यातील वाद चांगलाच पेटला आहे.पुण्यात राष्ट्रवादीने सामना या शिवसेनेच्या मुखपत्राची होळी केल्यानंतर आता बीडमध्ये ...
‘मेक इन इंडिया’ हा तर रोजगार घोटाळा,संजय राऊत यांचा हल्लाबोल
टीम महाराष्ट्र देशा- बेरोजगारी ही देशापुढील सर्वात मोठी समस्या असून पंतप्रधान, अर्थमंत्री आणि अन्य नेत्यांच्या दाव्यांप्रमाणे भारत जर सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था असेल तर ...
उद्धव ठाकरेंना त्यांच्याच भाषेत ‘रोकठोक’ उत्तर देणारे रोहित पवार कोण आहेत?
बारामती : ‘सामना’च्या अग्रलेखातून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अजित पवार यांच्यावर केलेल्या टिप्पणीनंतर शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला ...
‘अजितदादांविरोधात संपादकीय लिहिण्याऐवजी दोन ओळींचा राजीनामा दिला असता तर बरं झालं असतं’
बारामती : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचा पुतण्या रोहित पवारनं काकाच्या समर्थनार्थ उतरल्याच पहायला मिळत आहे. अजित पवार हा राजकारणातील टाकाऊ माल आहे, अशी ...
उस्मानाबाद लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढविण्यास रोहन सुभाष देशमुख उत्सुक
सोलापूर- उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील सामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी मी कटीबध्द आहे. भाजपाने उमेदवारी दिल्यास मी निवडणूक लढविण्यासाठी तयार असल्याचे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांचे सुपुत्र ...
बाळासाहेब कधी उत्तर प्रदेशला गेले नाहीत उद्धव ठाकरे तिकडे जायचं म्हणत आहेत : आझमी
टीम महाराष्ट्र देशा- राम मंदिराच्या मुद्द्यावरून समाजवादी पार्टीचे प्रदेशाध्यक्ष अबू आझमी यांनी शिवसेनेला लक्ष्य केलं आहे. उद्धव ठाकरे उत्तरप्रदेशला जात आहेत, त्यांचे वडील गेले ...
पाणीप्रश्नाच्या मुद्द्यावरून संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी राम शिंदेंचा ताफा अडवला
अहमदनगर : नाशिक, अहमदनगर विरुद्ध मराठवाडा पाणीप्रश्न आता तापला आहे. नगर जिल्ह्यातील राहतामध्ये आज शिवसैनिकांच्या रोषाचा सामना आज पालकमंत्री राम शिंदे यांना करावा लागला. ...
युतीचे उमेदवार २०० जागांवर विजयी होतील; चंद्रकांत पाटलांना आत्मविश्वास
मुंबई : लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेनेने ४२ जागा जिंकलेल्या आहेतच. उरलेल्या सहा जागांच्या वाटपाचा प्रश्न एका चहाच्या चर्चेत संपेल आणि या सहा जागाही आम्ही जिंकू. ...
सेना भाजपसोबत आली तर दोन्ही काँग्रेसचा आगामी निवडणुकांत धुव्वा उडेल : चंद्रकांत पाटील
मुंबई : शिवसेना भाजपसोबत आली तर दोन्ही काँग्रेसचा आगामी निवडणुकांत धुव्वा उडेल. गेल्या चार वर्षांत वेगळे लढूनही भाजपने सर्व निवडणुकांमध्ये चांगले यश मिळवले आहे. ...