Tag: योगी आदित्यनाथ
-
Sanjay Raut | “शिंदे-फडणवीस सरकारने बेळगावत…” ; संजय राऊतांचे शिंदे-फडणवीस सरकारला चॅलेंज
Sanjay Raut | मुंबई: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) दोन दिवसांसाठी मुंबई दौऱ्यावर आले आहेत. पुढच्या महिन्यामध्ये लखनऊ येथे होणाऱ्या ग्लोबल इन्वेस्टर समिटसाठी मुंबईतील मोठ्या उद्योगपतींना आमंत्रण देण्यासाठी योगी मुंबईत आले आहे. दरम्यान, ते महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर महाराष्ट्रातील महत्त्वाचे प्रकल्प उत्तर प्रदेशात जातील की काय अशी भावना व्यक्त केली जात आहे. कर्नाटक सरकारप्रमाणे उत्तर…
-
Yogi Adityanath | “योगींनी भगव्या कपड्यांऐवजी…” ; योगी आदित्यनाथ यांच्या भगव्या कपड्यांवर काँग्रेस नेत्याचं वक्तव्य
Yogi Adityanath | मुंबई: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) दोन दिवसांसाठी मुंबई दौऱ्यावर आले आहेत. पुढच्या महिन्यामध्ये लखनऊ येथे होणाऱ्या ग्लोबल इन्वेस्टर समिटसाठी मुंबईतील मोठ्या उद्योगपतींना आमंत्रण देण्यासाठी योगी मुंबईत आले आहे. योगींच्या या दौऱ्यावर काँग्रेस नेते आणि माजी खासदार हुसेन हलवाई यांनी वादग्रस्त वक्तव्य केला आहे. त्यांनी योगींच्या कपड्यांवर विधान केलं आहे.…
-
BJP । “तुझं मुंडकं धडापासून…”; भाजप आमदाराला PFI कडून धमकी
सोलापूर : देशभरामध्ये राष्ट्रीय तपास यंत्रणांकडून पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियावरील कारवाई केल्यानंतर आता केंद्र सरकारने पीएफआयवर बंदी घातली. अशातच सोलापूरचे आमदार विजयकुमार देशमुख यांना PFI च्या कार्यकर्त्याकडून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. PFI च्या कार्यकर्त्याने एक पात्र पाठवून देशमुख यांना धमकी दिल्याचं समोर येत आहे. सोलापूरचे आमदार विजयकुमार देशमुख यांना मोहम्मद शफी…
-
Yogi Adityanath| योगी आदित्यनाथ यांना शिरच्छेद करण्याची धमकी, दोन वर्षात 11वी वेळ
लखनऊ : उत्तर प्रदेश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना फेसबुक मेसेज द्वारे पोस्ट टाकून शिरच्छेद करण्याची धमकी देण्यात आली आहे. ही धमकी त्यांना पहिल्यांदा आली नसून अकरावी वेळ आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे आणि आता यावर तपास सुरू आहे. योगी आदित्यनाथ यांना फेसबुकवरुन धमकीः फेसबुक वर मुरादाबाद पोलिसांच्या नावाने एक फेक अकाऊंट तयार करण्यात आलं.…
-
“सोनिया मॅडम चिडतील या भीतीने उद्धव ठाकरे…”, भातखळकरांचा टोला
मुंबई:एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी महाविकास आघाडी सरकारला दिलेल्या आघाडी ऑफर नंतर राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. यामुळे पुन्हा एकदा भाजप-सेना वाद सुरु झाल्याचे दिसून येत आहे. भाजपने यावरून शिवसेनेला हिंदुत्वावरून धारेवर धरले आहे, तर मुख्यमंत्री ठाकरे यांनीही आज भाजपला सडेतोड उत्तर दिले आहे. आता भाजप नेते अतुल भातखळकर यांनी पुन्हा एकदा सेनेला ट्वीट करत…
-
“सोनिया मॅडम चिडतील या भीतीने उद्धव ठाकरे…”, भातखळकरांचा टोला
मुंबई:एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी महाविकास आघाडी सरकारला दिलेल्या आघाडी ऑफर नंतर राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. यामुळे पुन्हा एकदा भाजप-सेना वाद सुरु झाल्याचे दिसून येत आहे. भाजपने यावरून शिवसेनेला हिंदुत्वावरून धारेवर धरले आहे, तर मुख्यमंत्री ठाकरे यांनीही आज भाजपला सडेतोड उत्तर दिले आहे. आता भाजप नेते अतुल भातखळकर यांनी पुन्हा एकदा सेनेला ट्वीट करत…
-
IND vs SL : बंगळुरुच्या खेळपट्टीबाबत ICCनं दिला मोठा निर्णय; केली कडक कारवाई!
मुंबई : भारत आणि श्रीलंका यांच्यातील नुकत्याच संपलेल्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना (IND vs SL) बंगळुरू येथे खेळला गेला. डे-नाइट रंगलेल्या या कसोटीत भारताने वर्चस्व गाजवले आणि विजय मिळवला. आता या सामन्याच्या खेळपट्टीबाबत आयसीसीकडून कडक कारवाई करण्यात आली आहे. आयसीसी सामनाधिकारी जवागल श्रीनाथ यांनी चिन्नास्वामीची खेळपट्टी सरासरीपेक्षा वाईट असल्याचे म्हटले आहे आणि या खेळपट्टीला एक…
-
IND vs SL : बंगळुरुच्या खेळपट्टीबाबत ICCनं दिला मोठा निर्णय; केली कडक कारवाई!
मुंबई : भारत आणि श्रीलंका यांच्यातील नुकत्याच संपलेल्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना (IND vs SL) बंगळुरू येथे खेळला गेला. डे-नाइट रंगलेल्या या कसोटीत भारताने वर्चस्व गाजवले आणि विजय मिळवला. आता या सामन्याच्या खेळपट्टीबाबत आयसीसीकडून कडक कारवाई करण्यात आली आहे. आयसीसी सामनाधिकारी जवागल श्रीनाथ यांनी चिन्नास्वामीची खेळपट्टी सरासरीपेक्षा वाईट असल्याचे म्हटले आहे आणि या खेळपट्टीला एक…
-
मणिपूरच्या मुख्यमंत्री पदाचा ‘सस्पेन्स’ संपला; ‘हे’ आहेत नवे मुख्यमंत्री
इंफाळ: इंफाळ येथे झालेल्या मणिपूर भाजप विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत राज्याचे मुख्यमंत्री म्हणून एन बिरेन सिंग यांची एकमताने निवड करण्यात आली. सर्वांच्या सहमतीने घेतलेला हा एक चांगला निर्णय असल्याचे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या. “यामुळे मणिपूरमध्ये एक स्थिर आणि जबाबदार सरकार तयार होईल. कारण पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकार आज ईशान्येकडील राज्यांवर विशेष लक्ष देत आहे”,…
-
मणिपूरच्या मुख्यमंत्री पदाचा ‘सस्पेन्स’ संपला; ‘हे’ आहेत नवे मुख्यमंत्री
इंफाळ: इंफाळ येथे झालेल्या मणिपूर भाजप विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत राज्याचे मुख्यमंत्री म्हणून एन बिरेन सिंग यांची एकमताने निवड करण्यात आली. सर्वांच्या सहमतीने घेतलेला हा एक चांगला निर्णय असल्याचे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या. “यामुळे मणिपूरमध्ये एक स्थिर आणि जबाबदार सरकार तयार होईल. कारण पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकार आज ईशान्येकडील राज्यांवर विशेष लक्ष देत आहे”,…