महाराष्ट्र

कोरेगाव-भीमा दंगल सरकारपुरस्कृत होती- राधाकृष्ण विखे पाटील

शिर्डी: कोरेगाव भीमा येथी १ जानेवारीला झालेल्या दंगलीचे सत्य दडविण्याचा प्रयत्न होत असून दंगलीच्या चौकशीसाठी नेमल्या गेलेल्या समितीमध्ये द्विसदस्यीय समितीत राज्याच्या मुख्य सचिवांचा समावेश ...

‘नारायण राणे’ म्हणतात येत्या अधिवेशनात मी मंत्री असेन

औरंगाबाद : नवीन पक्ष निर्माण केलेल्या नारायण राणे यांनी मी लवकरच मंत्री मंडळात असेल अशी आशा व्यक्त केली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या तीन विधानसभा आणि ...

अॅग्रो स्टारकडून मिरची उत्पादक शेतकऱ्यांना  यशाचा मंत्र- सारंगी

पुणे :  अॅग्रोस्टारने मिरची शेतकऱ्यांना गुणवत्ता व उत्पादनवाढीवर कशा प्रकार भर द्यावा याचे मार्गदर्शन करीत ग्रामीण शेतकऱ्यांना यशाचा मंत्र दिला असे प्रतिपादन माजी कृषी ...

कट्टर राजकीय वैर मिटण्याच्या वाटेवर?

संदीप कापडे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात पाऊण तास चर्चा झाली होती. मात्र या चर्चेत ...

VIDEO…तर बाळासाहेब ठाकरेंची जयंती तिथीनुसारच साजरी करु – नितेश राणे

औरंगाबाद : जगभरात तमाम जनता छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती १९ फेब्रुवारीला तारखेनुसार मोठ्या उत्साहाने साजरी करतात. मात्र, शिवसेनेनी तिथीचा घोळ घालून वेगळी जयंती ...

भीमा कोरेगाव हिंसाचार : न्यायालयीन चौकशीसाठी द्विसदस्यीय समिती स्थापन

टीम महाराष्ट्र देशा : भीमा कोरेगाव हिंसाचाराच्या चौकशीसाठी कोलकाता उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश न्या. जे. एन. पटेल यांच्या अध्यक्षतेतील द्विसदस्यीय समिती स्थापन करण्यात ...

बुजगावणे पाहण्यात अनेक पिढ्या खपल्या मात्र असा नजारा विरळाच

मुंबई / नांदेड : शेतकरी आत्महत्यांमुळे महाराष्ट्र देशभरात चर्चेचा विषय आहे. परंतु, ‘व्यक्ती-सृष्टी-समाज’ हा सिंद्धांत प्रतिपादीत करणा-या भारतीय संस्कृतीचे बिजारोपण करूननांदेड जिल्ह्यातील एका शेतक-याने ...

बुजगावणे पाहण्यात अनेक पिढ्या खपल्या मात्र असा नजारा विरळाच

मुंबई / नांदेड : शेतकरी आत्महत्यांमुळे महाराष्ट्र देशभरात चर्चेचा विषय आहे. परंतु, ‘व्यक्ती-सृष्टी-समाज’ हा सिंद्धांत प्रतिपादीत करणा-या भारतीय संस्कृतीचे बिजारोपण करूननांदेड जिल्ह्यातील एका शेतक-याने ...

अजित पवार आरोपी आहेत की नाहीत ; राज्य सरकारने भूमिका स्पष्ट करावी – हायकोर्ट

टीम महाराष्ट्र देशा: यवतमाळ व बुलढाणा जिल्ह्य़ातील चार सिंचन प्रकल्पांतील गैरव्यवहार प्रकरणात माजी मंत्री अजित पवार आणि माजी आमदार संदीप बाजोरिया हे आरोपी आहेत ...

…तर शरद पवार पंतप्रधान झाले असते

टीम महाराष्ट्र देशा: शरद पवार जेव्हा नाही -नाही म्हणतात तेव्हा त्यांच्या मनात बरेच काही असते असे सांगत शरद पवार यांनी जर त्यांनी काँग्रेस सोडली ...

📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!