महाराष्ट्र

बारामतीच्या बळावर ! म्हणत राज ठाकरेंवर साधला निशाणा !

मुंबई : सोशल मिडीयावर राज ठाकरेंची चांगलीच खिल्ली उडवली जात आहे. व्यंगचित्राच्या माध्यमातून राज ठाकरेंनी नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यावर तुफान टोलेबाजी केली ...

एल्गार परिषदेचा कोरेगाव-भीमा दंगल किंवा माओवाद्यांशी काहीही संबंध नाही : आंबेडकर

मुंबई : एल्गार परिषदेचा कोरेगाव भीमा दंगल किंवा माओवाद्यांशी काहीही संबंध नाही. मात्र तपास यंत्रणांनी कोणत्याही पुराव्यांअभावी तथाकथित पत्रांचा संदर्भ माओवाद्यांशी जोडला आहे. मुळात ...

बाळासाहेबांच्या अटकेची फाईल माझ्या कार्यकाळात तयारच झाली नव्हती- छगन भुजबळ

मुंबई: शिवसेनेने भुजबळांनी गृहमंत्री असताना बाळासाहेबांच्या अटकेसाठी केलेला आटापिटा महाराष्ट्र विसरला नाही. असे अनेक वेळा स्पष्ट केले आहे. मात्र एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये छगन ...

शिक्षणाचा बाजार ! शिक्षण घ्या ! शिक्षण…

शिक्षणाचे झालेले व्यवसायीकरण आणि त्यात भरडल्या जोतोय सामान्य वर्ग. नुकतेच अनेक अभ्यासक्रमाचे प्रवेश प्रक्रिया सुरु झाल्या आहेत. यामध्ये चर्चा आहे ती वाढलेल्या शैक्षणिक शुल्काची. ...

मोदी सरकार फक्त उद्योगपतींचे ! राज ठाकरेंचा पुन्हा एकदा हल्लाबोल

मुंबई : मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा भाजप सरकारवर हल्लाबोल केला आहे. व्यंगचित्राच्या माध्यमातून ठाकरेंनी नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यावर तुफान ...

कोरेगाव भीमा दंगलीतील विस्थापित कुटुंबाचे महानगर पालिकेच्या सदनिकेत पुनर्वसन

पुणे : कोरेगाव भीमा दंगलीतील विस्थापित अशोक आठवले आणि सुरेश सकट यांच्या कुटुंबाचे पुनर्वसन पुणे महानगर पालिकेच्या सदनिकेत करण्यात आले आहे. याबाबतचे आदेश पुणे ...

राज ठाकरेंना न्यायालयात लावावी लागणार हजेरी !

टीम महाराष्ट्र देशा : मनसे प्रमुख राज ठाकरे यांना न्यायालयात हजेरी लावावी लागणार आहे. ठाकरे यांच्यावर प्रक्षोभक विधानांमुळे कार्यकर्त्यांनी दगडफेक करून सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान ...

का केली भय्युजी महाराजांनी आत्महत्या ? वाचा काय लिहिलयं सुसाईड नोटमध्ये

टीम महाराष्ट्र देशा: आध्यात्मिक गुरु भय्यूजी महाराज यांनी स्वत:च्या डोक्यात गोळ्या झाडून घेत आत्महत्या केली आहे. त्यांनी असे टोकाचे पाउल उचलल्याने देशभरातून आश्चर्य व्यक्त ...

संभाजी भिडेंनाच मुलं झाली नाहीत, त्यांच्या आंब्याने काय होणार ?- आ.बच्चू कडू

पुणे: मनोहर उर्फ संभाजी भिडे यांनाच मुलं झाली नाहीत, त्यांच्या आंब्याने काय मुलं होणार ? अशी कणखर टीका करत आमदार बच्चू कडू यांनी भिडेंच्या ...

सिंहासनाच्या रक्षणासाठी भविष्यात तलवारी हातात घेण्याची वेळ- संभाजी भिडे

अहमदनगर : श्री शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांच्या ‘संकल्प सुवर्ण सिंहासनाचा जागर हिंदुत्वाचा’ या उपक्रमांतर्गत नगरमधील पटेल मंगल कार्यालयात सभेला सुरुवात झाली असून, ...

📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!