महाराष्ट्र

‘…तर प्रणव मुखर्जी यांना पंतप्रधान करण्याची संघाची सर्व तयारी’

मुंबई: शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) ऐनवेळी पंतप्रधानपदासाठी प्रणव मुखर्जी यांचे नाव पुढे करेल. असा दावा केला आहे. संजय राऊत ...

राहुल फटांगडे हत्या : आरोपींची माहिती देणाऱ्यांना मराठा युवा क्रांतीकडून इनाम

टीम महाराष्ट्र देशा : कोरेगाव भीमा हिंसाचारात मृत्युमुखी पडलेल्या राहुल फटांगडेच्या हत्येप्रकरणी आणखी चार आरोपींची छायाचित्रं राज्य गुन्हे अन्वेषण विभाग अर्थात सीआयडीने जारी केली ...

‘लडेंगे, जितेंगे’ म्हणत गेली ३२ वर्ष सुरु असणारा नर्मदा बचाव आंदोलनाचा लढा !

आशिया खंडातील पहिली मानवी वसाहत नर्मदेच्या काठावर वसली असं इतिहास सांगतो. नर्मदा नदीचा काठ हा पर्यावरणाने संस्कृतीने समृद्ध आहे. महाराष्ट्र, मध्यप्रदेश आणि गुजरात या ...

राहुलची हत्या शिवाजी महाराजांचा फोटो असलेलं जॅकेट घातल्यामुळेचं – सीआयडी    

पुणे : राहुल फटांगडेची हत्या शिवाजी महाराजांचा फोटो असलेलं जॅकेट घातल्यामुळेचं करण्यात आल्याची माहिती सीआयडीने  दिली आहे. राहुल फटांगडे यांच्या मारेकऱ्यांची छायाचित्रे देखील पोलिसांकडून प्रसिद्ध करण्यात ...

राहुल फटांगडे यांच्या मारेकऱ्यांची छायाचित्रे पोलिसांकडून प्रसिद्ध

1 जानेवारी रोजी सणसवाडी आणि कोरेगाव भीमा येथे मोठी दंगल उसळली होती. यामध्ये अनेक वाहनांची जाळपोळ करण्यात आली होती तर अनेक जण जखमी झाले ...

महाराष्ट्राला ‘बेस्ट बायर्स’ राज्याचा पुरस्कार

नवी दिल्ली  : देशात बेस्ट बायर्स राज्य म्हणून महाराष्ट्राचा आज राजधानीत गौरव झाला. राज्याच्या औद्योगिक विभागाचे विकास आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांनी हा पुरस्कार ...

एल्गार परिषदेचे आयोजक सुधीर ढवळे याच्यासह चौघांना १४ जून पर्यंत पोलीस कोठडी

पुणे: एल्गार परिषदेचे आयोजक सुधीर ढवळे याच्यासह ,रोना विल्सन,शोमा सेन, महेश राऊत या चौघांना १४ जून पर्यंत जिल्हा न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली. या चौघांना ...

उद्या जाहीर होणार दहावीचा ऑनलाईन निकाल

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेच्या निकालाची तारीख जाहीर झाली आहे. शुक्रवारी (८ जून) रोजी ...

एल्गार परिषदेच्या आयोजनावर माओवाद्यांचा पैसा, प्रकाश आंबेडकर आणि कॉंग्रेस संशयाच्या भोवऱ्यात ?

पुणे: कोरगाव भीमा शौर्यदिनाच्या पूर्वसंध्येला ३१ डिसेंबर २०१७ रोजी पुण्यामध्ये झालेल्या एल्गार परिषदेच्या आयोजनावर पुणे पोलिसांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. ही परिषद आयोजित करण्यासाठी ...

‘फिनटेक’मुळे महाराष्ट्राच्या विकासाला चालना मिळेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई  : ‘फिनटेक’मुळे महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेत मोठा सकारात्मक बदल होऊन ग्राम पातळीपर्यंत विकासाला चालना मिळेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. ते हॉटेल ट्रायडेंट ...

📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!