महाराष्ट्र
जर सरकारला खड्डे दिसत नसतील, तर आंदोलन दिसेल – राज ठाकरे
टीम महाराष्ट्र देशा : जर सरकारला खड्डे दिसत नसतील, तर आंदोलन दिसेल असा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रशासनाला आणि सरकारला दिला आहे. ...
शरद पवारच होणार पंतप्रधान ; डॉ. डी. वाय. पाटलांची भविष्यवाणी
टीम महाराष्ट्र देशा : शरद पवार पंतप्रधान व्हावेत अशी आपणा सर्वांची अपेक्षा आहे. एक दिवस ते नक्की पंतप्रधान होतील. ही माझी वाणी आहे. जेंव्हा ...
मराठीच्या पुस्तकात गुजराती भाषेचे धडे; मराठीच्या अस्मितेसाठी राष्ट्रवादीचे आमदार आक्रमक…
नागपूर – सहावीच्या भूगोल पुस्तकामध्ये गुजराती धडे छापल्याचा मुद्दा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार सुनिल तटकरे यांनी समोर आणल्यानंतर विधानपरिषदेमध्ये जोरदार रणकंदन माजले. राष्ट्रवादी काँग्रेस ...
राज ठाकरेंचे चिरंजीव अमित ठाकरे होणार राजकारणात सक्रिय?
टीम महाराष्ट्र देशा : महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणात घराणेशाही म्हणजे जनतेला काही नवीन नाही. कारण ठाकरे कुटुंबातील राजकारणात तिसरी पिढी रुजू होताना आपल्याला लवकरच ...
२१ जुलै रोजी मातंग समाजाचा संघर्ष महामोर्चा
टीम महाराष्ट्र देशा : सार्वोच्च न्यायालयाने अॅट्रोसिटी कायद्यामध्ये शिथिलता आणलेली असल्यामुळे आणि दिवसेंदिवस महाराष्ट्रभर मातंग समाजावर होत असलेल्या अन्याय,अत्याचारामध्ये सातत्याने वाढ होत आहे. समाजामध्ये ...
उद्योग क्षेत्रातील माहितीची उपलब्धता, पारदर्शकतेत महाराष्ट्र देशात नंबर एक
नवी दिल्ली : केंद्र शासन व जागतिक बँकेने उद्योग क्षेत्रासाठी ठरवून दिलेल्या मानकांच्या आधारावर महाराष्ट्राने बाजी मारली आहे. उद्योग क्षेत्रात माहितीचे सुलभीकरण व पारदर्शकता ...
डॉ.आंबेडकर,स्व. विलासरावांपेक्षाही माहिती व जनसंपर्कचे अधिकारी मोठे झाले का? : आ. टकले
नागपूर – राज्यसरकारच्या इंग्रजी लोकराज्य अंकामध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या फोटोच्या जागी स्वर्गीय विलासराव देशमुख यांचा फोटो प्रसिध्द करणाऱ्या लोकराज्य अंकाचे प्रकाशन करणाऱ्या माहिती व जनसंपर्क ...
…तर संभाजी भिडेंवर कायदेशीर कारवाई करू : फडणवीस
टीम महाराष्ट्र देशा : मनुचे गुणगान केल्यामुळे श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे सर्वेसर्वा संभाजी भिडे यांच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. पुण्यातील जंगली महाराज मंदिरात धारकाऱ्यांना मार्गदर्शन ...
संत विचारांचा ठेवा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचविण्याची आवश्यकता : देवेंद्र फडणवीस
पुणे : महाराष्ट्राच्या समाजमनावर आजही संत विचारांचा मोठा पगडा आहे. संत परंपरेच्या विचारानेच कायम सामान्य माणसाला प्रेरित केले. संत विचार हे काळसापेक्ष असून हा ...
राज्य शासनाची ‘संवाद वारी’ पंढरीच्या दारी ; शनिवारी पुण्यातून प्रारंभ
मुंबई : अवघा महाराष्ट्र आता भक्तिमय झाला आहे. ‘ज्ञानेश्वर माऊली ,ज्ञानराज माऊली- तुकाराम’ च्या जयघोषात, टाळ-मृदुंगाच्या गजरात आषाढी वारीला सुरुवात झाली आहे. दिंड्या पंढरपूरच्या ...