Tag: अखिलेश यादव
-
भाजपला शिव्याश्राप देणाऱ्या ‘जया बच्चन’ पक्षावर पुन्हा संतापल्या, म्हणाल्या…
नवी दिल्ली : प्रसिद्ध अभिनेत्री आणि सपा खासदार जया बच्चन पुन्हा एकदा सोशल मीडियावर ट्रेंड करत आहेत. #JayaBachchan अस, वापरकर्ते त्यांचे मत व्यक्त करत आहेत. भाजपवर निशाणा साधणाऱ्या जया यावेळी काही बोलल्या ज्यामुळे सोशल मीडिया यूजर्स त्यांच्यावर टीका करत आहेत. जया त्यांच्या भेदक विधानांसाठी ओळखल्या जातात. जया बच्चन राज्यसभेत म्हणाल्या, ‘हे सरकार असंच करतं, अखिलेश…
-
पंजाबने BJP ला का नाकारले यावर चिंतन करायची गरज; संजय राऊतांची प्रतिक्रिया
मुंबई: काल (१० मार्च) पाच राज्यांच्या निवडणुकांचे निकाल लागले. युपीत भाजपला प्रचंड मोठी आघाडी मिळत बहुमत प्राप्त झाले. मात्र पंजाबमध्ये त्यांना निराशादायक निकाल मिळाला. सोबतच काँग्रेसचीही पिछाडी झाली. यावरच शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली. “उत्तर प्रदेश निकालापेक्षा आम्ही पंजाब निकालाकडे अधिक गांभीर्याने बघतो. खरं तर नरेंद्र मोदी असतील…
-
पंजाबने BJP ला का नाकारले यावर चिंतन करायची गरज; संजय राऊतांची प्रतिक्रिया
मुंबई: काल (१० मार्च) पाच राज्यांच्या निवडणुकांचे निकाल लागले. युपीत भाजपला प्रचंड मोठी आघाडी मिळत बहुमत प्राप्त झाले. मात्र पंजाबमध्ये त्यांना निराशादायक निकाल मिळाला. सोबतच काँग्रेसचीही पिछाडी झाली. यावरच शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली. “उत्तर प्रदेश निकालापेक्षा आम्ही पंजाब निकालाकडे अधिक गांभीर्याने बघतो. खरं तर नरेंद्र मोदी असतील…
-
“उत्तर प्रदेशच्या जनतेने बेरोजगारी, महागाईच्या मुद्द्यांपेक्षा भाजपवर…”,अमोल कोल्हेंची प्रतिक्रिया
पुणे : पाच राज्यांच्या निवडणूक निकालात पंजाब वगळता चार राज्यात भाजपला दणदणीत विजय प्राप्त झाला आहे. दरम्यान, याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी प्रतिक्रिया दिली असून उत्तर प्रदेशच्या जनतेने बेरोजगारी, महागाईच्या मुद्द्यांपेक्षा भाजपवर विश्वास ठेवला, असे कोल्हे म्हणाले आहेत. यासंदर्भात प्रसार माध्यमांशी संवाद साधत असतांना अमोल कोल्हे म्हणाले की,‘उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पक्षाच्या…
-
“उत्तर प्रदेशच्या जनतेने बेरोजगारी, महागाईच्या मुद्द्यांपेक्षा भाजपवर…”,अमोल कोल्हेंची प्रतिक्रिया
पुणे : पाच राज्यांच्या निवडणूक निकालात पंजाब वगळता चार राज्यात भाजपला दणदणीत विजय प्राप्त झाला आहे. दरम्यान, याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी प्रतिक्रिया दिली असून उत्तर प्रदेशच्या जनतेने बेरोजगारी, महागाईच्या मुद्द्यांपेक्षा भाजपवर विश्वास ठेवला, असे कोल्हे म्हणाले आहेत. यासंदर्भात प्रसार माध्यमांशी संवाद साधत असतांना अमोल कोल्हे म्हणाले की,‘उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पक्षाच्या…
-
“भाजपच्या विजयात मायावती आणि ओवेसींचे योगदान त्यांना भारतरत्न द्यावा लागणार”, राऊतांचा टोला
मुंबई: उत्तर प्रदेश निवडणुकीचा निकाल विरोधी पक्षाला धक्का लावून गेला आहे. भाजपने बहुमत मिळवत ३०० च्या आसपास टप्पा गाठत आपली ताकत दाखवून दिली आहे. राम मंदिर, शेतकरी आंदोलन असे विविध मुद्दे असताना भाजपने सर्वाधिक जागा जिंकत विरोधी पक्षाला दम भरवला आहे. कॉंग्रेस आणि मायावतींचा बहुजन पक्ष यांना अतिशय निराशादायक निकाल लाभला आहे. आता यावरच शिवसेना…
-
“…त्या प्रेतांची पर्वा न करता लोकांनी पुन्हा भाजपला मतदान केले”, राऊतांचा घणाघात
मुंबई: संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते ते उत्तर प्रदेशात काय निकाल लागतात याकडे . योगी व मोदी यांना तिथे निर्विवाद कौल मिळाला आहे. या वेळीही ‘तीनशेपार’ अशी घोषणा होती. तीनशेपार आकडा गेला नसला तरी पावणेतीनशेच्या जवळ पोहोचून भाजपने सगळ्यांना चकीत केले आहे. असे शिवसेना खासदार संजय राऊत (Shiv Sena MP Sanjay Raut) यांनी आजच्या सामना…
-
“…त्या प्रेतांची पर्वा न करता लोकांनी पुन्हा भाजपला मतदान केले”, राऊतांचा घणाघात
मुंबई: संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते ते उत्तर प्रदेशात काय निकाल लागतात याकडे . योगी व मोदी यांना तिथे निर्विवाद कौल मिळाला आहे. या वेळीही ‘तीनशेपार’ अशी घोषणा होती. तीनशेपार आकडा गेला नसला तरी पावणेतीनशेच्या जवळ पोहोचून भाजपने सगळ्यांना चकीत केले आहे. असे शिवसेना खासदार संजय राऊत (Shiv Sena MP Sanjay Raut) यांनी आजच्या सामना…
-
“पराभवापेक्षा विजय पचवणे कठीण; भाजपला या विजयाचे अजीर्ण होऊ नये”, शिवसेनेचा टोला
मुंबई: निवडणूक कोणतीही असो त्या निवडणुकीत संपूर्ण साधनसंपत्ती , प्रचार यंत्रणा , पैसा अशा आयुधांचा वापर करून भाजप ताकदीने उतरत असतो. देशासमोर इतर प्रश्न कोणते आहेत याची फिकीर न करता पंतप्रधानांपासून गृहमंत्री व संपूर्ण केंद्रीय व राज्यांचे मंत्रिमंडळ झोकून देऊन मैदानात उतरत असते. पाचही राज्यांच्या प्रचार काळात याचा प्रत्यय आलाच. पंजाबातील निकाल डोळ्यात अंजन घालणारे…
-
“पराभवापेक्षा विजय पचवणे कठीण; भाजपला या विजयाचे अजीर्ण होऊ नये”, शिवसेनेचा टोला
मुंबई: निवडणूक कोणतीही असो त्या निवडणुकीत संपूर्ण साधनसंपत्ती , प्रचार यंत्रणा , पैसा अशा आयुधांचा वापर करून भाजप ताकदीने उतरत असतो. देशासमोर इतर प्रश्न कोणते आहेत याची फिकीर न करता पंतप्रधानांपासून गृहमंत्री व संपूर्ण केंद्रीय व राज्यांचे मंत्रिमंडळ झोकून देऊन मैदानात उतरत असते. पाचही राज्यांच्या प्रचार काळात याचा प्रत्यय आलाच. पंजाबातील निकाल डोळ्यात अंजन घालणारे…