ठाकरे सरकार

‘महाविकास आघाडी सरकारने जाणूनबुजून सामान्य मुंबईकरांची ‘लोकल कोंडी’ केलीये’

मुंबई : लसीचे दोन डोस घेतलेल्या मुंबईकरांना लोकल प्रवास करण्याची परवानगी देण्याची प्रक्रिया हेतुपूर्वक किचकट करून राज्य सरकार मुंबईकरांची ‘लोकल कोंडी’ करीत आहे. कमीत ...

भाजप सरकारने आदिवासी समाजावर अन्याय केला; मात्र ठाकरे सरकार कायम तुमच्यासोबत- अब्दुल सत्तार

औरंगाबाद : ‘आदिवासी समाजाला जात प्रमाणपत्र व त्याची वैधता सिद्ध करण्यासाठी अनेक अडचनीना सामोरे जावे लागते. परिणामी समाजातील शिक्षितांना शासकीय नोकरी मिळत नाही. शासकीय ...

चिंता वाढली ; ४० हजार जणांना लसीचे दोन डोस घेतल्यानंतरही कोरोनाची लागण

मुंबई : देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने कहर माजवला होता. देशात दररोज विक्रमी कोरोनाबाधितांची नोंद होत असून आरोग्य सेवेवर प्रचंड तणाव निर्माण झाला होता. राज्यात ...

चित्रपटगृह, नाट्यगृह सुरु होणार ? ; ठाकरे सरकारची मंत्रिमंडळ बैठक सुरु

मुंबई : राज्यात करोनाच्या पार्श्वभूमीवर घालून दिलेले निर्बंध काही जिल्ह्यांमध्ये काही प्रमाणात शिथिल करण्यात आले. मात्र, काही प्रमाणात आणि काही भागात अजूनही निर्बंध आहेत. ...

चित्रपटगृह, नाट्यगृह सुरु होणार ? ; ठाकरे सरकारची मंत्रिमंडळ बैठक सुरु

मुंबई : राज्यात करोनाच्या पार्श्वभूमीवर घालून दिलेले निर्बंध काही जिल्ह्यांमध्ये काही प्रमाणात शिथिल करण्यात आले. मात्र, काही प्रमाणात आणि काही भागात अजूनही निर्बंध आहेत. ...

नरिमन पॉइंटमधला एअर इंडियाचा टॉवर ठाकरे सरकार विकत घेणार?

मुंबई: एअर इंडियाची इमारतीची जागा राज्य सरकारच्या मालकीची आहे. नरिमन पॉईंटवरील आयकॉनिक एअर इंडियाच्या इमारतीच्या जागेची खरेदीबाबत महाराष्ट्राचे मुख्य सचिव एस. जे. कुंटे यांनी ...

नरिमन पॉइंटमधला एअर इंडियाचा टॉवर ठाकरे सरकार विकत घेणार?

मुंबई: एअर इंडियाची इमारतीची जागा राज्य सरकारच्या मालकीची आहे. नरिमन पॉईंटवरील आयकॉनिक एअर इंडियाच्या इमारतीच्या जागेची खरेदीबाबत महाराष्ट्राचे मुख्य सचिव एस. जे. कुंटे यांनी ...

‘छडी लागे छम् छम् विद्या येई घम् घम्’; आशिष शेलारांचा ठाकरे सरकारवर घणाघात

मुंबई : 10 वी परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर 11 वी प्रवेशासाठी ऐच्छिक सीईटी परीक्षा होणार असल्याचं राज्य सरकार कडून सांगण्यात आले होते मात्र आता ...

‘छडी लागे छम् छम् विद्या येई घम् घम्’; आशिष शेलारांचा ठाकरे सरकारवर घणाघात

मुंबई : 10 वी परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर 11 वी प्रवेशासाठी ऐच्छिक सीईटी परीक्षा होणार असल्याचं राज्य सरकार कडून सांगण्यात आले होते मात्र आता ...

महाराष्ट्रात आज ५,६०९ नवीन कोरोना रुग्णांची नोंद, तर…

मुंबई : महाराष्ट्रात आज 5,609 नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 7 हजार 720 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 61 लाख 59 ...

📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!