ठाकरे सरकार

पार्थ पवार ड्रग्ज पार्टीमध्ये होते का?; समीर वानखेडेंनी सोडलेल्या 6 जणांची नावं सांगणं टाळलं

मुंबई : मुंबई ड्रग्स प्रकरणावरुन राज्यात जोरदार राजकारण सुरु असल्याचं पाहायला मिळतंय. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी पुन्हा एकदा ...

‘एनसीबीच्या कारवाईवर शंका घेणेही चुकीचे!’ मलिकांच्या आरोपावर फडणवीसांची प्रतिक्रिया

मुंबई : क्रूज पार्टीवरील छापा हा बनावट असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे. ‘ज्या दिवशी क्रूझवर एनसीबीने छापे टाकले त्यावेळी ...

‘नुकसानग्रस्तांना दसऱ्यापूर्वी मदत जाहीर करा’, पंकजा मुंडेंची मागणी

बीड : अतिवृष्टीमुळे बीड जिल्ह्यातील पिके आणि शेत जमिनीचे मोठे नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीत संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्यासाठी शासनाने दस-यापूर्वी अतिवृष्टीची ...

‘नुकसानग्रस्तांना दसऱ्यापूर्वी मदत जाहीर करा’, पंकजा मुंडेंची मागणी

बीड : अतिवृष्टीमुळे बीड जिल्ह्यातील पिके आणि शेत जमिनीचे मोठे नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीत संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्यासाठी शासनाने दस-यापूर्वी अतिवृष्टीची ...

‘नुकसानग्रस्तांना दसऱ्यापूर्वी मदत जाहीर करा’, पंकजा मुंडेंची मागणी

बीड : अतिवृष्टीमुळे बीड जिल्ह्यातील पिके आणि शेत जमिनीचे मोठे नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीत संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्यासाठी शासनाने दस-यापूर्वी अतिवृष्टीची ...

‘माफिया राज’ला सत्तेतील लोकांचा पाठिंबा; पंकजा मुंडेंचे मंत्री धनंजय मुंडेंवर टीकास्त्र

बीड : गेल्या काही दिवसांपासून भाजप नेत्या पंकजा मुंडे या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर सातत्याने टीकास्त्र सोडत आहेत. बीडमधील वाढत्या ...

‘माफिया राज’ला सत्तेतील लोकांचा पाठिंबा; पंकजा मुंडेंचे मंत्री धनंजय मुंडेंवर टीकास्त्र

बीड : गेल्या काही दिवसांपासून भाजप नेत्या पंकजा मुंडे या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर सातत्याने टीकास्त्र सोडत आहेत. बीडमधील वाढत्या ...

बीडच्या नुकसानग्रस्तांची स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टी घेणार भेट

बीड : अतिवृष्टीने बीड जिल्ह्यातील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या भेटीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खा. राजू शेट्टी, माजी ...

शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पैसे नसतील तर मंत्र्यांनी रोजगार हमी योजनेच्या कामावर जावे- राजू शेट्टी

उस्मानाबाद : पुरग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी राज्यसरकारच्या तिजोरीत पैसे नसतील तर सरकार मधील मंत्र्यांनी रोजगार हमी योजनेच्या कामावर जावे, असा खोचक सल्ला स्वाभिमानी शेतकरी ...

शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पैसे नसतील तर मंत्र्यांनी रोजगार हमी योजनेच्या कामावर जावे- राजू शेट्टी

उस्मानाबाद : पुरग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी राज्यसरकारच्या तिजोरीत पैसे नसतील तर सरकार मधील मंत्र्यांनी रोजगार हमी योजनेच्या कामावर जावे, असा खोचक सल्ला स्वाभिमानी शेतकरी ...

📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!