Share

‘अशा ‘राम-द्रोहींनी’ केवळ श्रद्धेलाच हानी पोहोचवली नाही तर…’, योगींचा विरोधकांवर हल्लाबोल

Published On: 

🕒 1 min read

वाराणसी : वाराणसी येथील मेहंदी गंज येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जाहीर सभेच्या तयारीची मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी काल (२३ ऑक्टो.)पाहणी केली. यावेळी समाजवादी पक्ष हा आगामी विधानसभा निवडणुकीतला भाजपाचा मुख्य विरोधक असल्याचे योगी म्हणाले. फक्त एवढेच नाही तर त्यांनी महाभारताचा कलयुग अवतार असे म्हणत विरोधकांवर हल्लाबोल केला.

यावेळी विरोधी पक्षावर टीकास्त्रांचा वर्षाव करत ते म्हणाले की,’अशा ‘राम-द्रोहींनी’ केवळ श्रद्धेलाच हानी पोहोचवली नाही तर त्यांच्या सरकारच्या काळात सामाजिक जडणघडण बिघडले, विकासाला हानी पोहोचली आणि राज्याला दंगलीच्या आगीत ढकलले.’ तसेच जे प्रभू रामाचे हितचिंतक नाहीत ते तुमचे हितचिंतक कधीच होऊ शकत नाहीत,’ असेही योगी म्हणाले.

दरम्यान, भाजपाने आयोजित केलेल्या विश्वकर्मा समाजाच्या सामाजिक पतिनिधी संमेलनाला संबोधित करताना योगी म्हणाले की,’दहशतवाद्यांचे संरक्षण करणार्‍या, दंगलखोरांना आलिंगन देणाऱ्या राम-द्रोहींपासून अंतर राखणे तुमच्या वर्तमानासाठी आणि येणाऱ्या पिढीच्या भविष्यासाठी चांगले ठरेल.’

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!