Share

१०० कोटी लसीकरणानंतर पंतप्रधान मोदी आज करणार ‘मन की बात’

Published On: 

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी ११ वाजता देशाला ‘मन की बात’ या कार्यक्रमातून संबोधित करणार आहेत. मोदींची आज ८२ वी ‘मन की बात’ कार्यक्रम असणार आहे. त्यामुळे आज ते काय संवाद साधतील याकडे सर्वांच्या नजर लागल्या आहेत.

दोन दिवसांपूर्वीच देशात १०० कोटी लसीकरणाचा टप्पा पार झाल्यावर पंतप्रधान मोदी यांनी देशवासियांशी संवाद साधला होता. त्यामुळे आज पुन्हा पंतप्रधान मोदी काय बोलणार, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. दरम्यान १०० कोटींचा टप्पा पार केल्यानंतर जगभरातून भारताचे कौतुक केले जात आहे.

तर दुसरीकडे कॉंग्रेसने एक मागणी मोदी सरकारकडे केली आहे. १०० कोटींचा टप्पा पार केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांचे अभिनंदन केले असले तरी कोरोनामुळे जीव गमावलेल्या ४.५३ लाख लोकांच्या कुटुंबीयांना माफीनामा लिहून द्या. अशी मागणी काँग्रेस नेते प्रहार वल्लभ यांनी केली आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!