Share

नसेल परवडत तर कांदा खावू नका, पण शेतकऱ्याला भाव मिळू द्या- सुभाष देशमुख

Published On: 

इंदापूर: पत्रकार कांद्याचे भाव वाढल्यावर ‘कांद्याने डोळ्यात पाणी आणल्याच’ म्हणतात, त्यामुळे परवडत नसेल तर एक वर्षभर कांदा खावू नका, पण कांदा उत्पादक शेतकऱ्याला भाव मिळू द्या असा सल्ला देत पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी पत्रकांना सुनावले आहे. इंदापूरमध्ये कांदा खरेदी केंद्राच्या शुभारंभाप्रसंगी ते बोलत होते.

एकवर्ष भर कांदा खाल्ला नाही तर काही बिघडत नाही, जैन समाज तर कांदा खात नाही, त्यामुळे ते आर्थिक दृष्टा सुधारत आहेत. जे कांदा खाऊन रडतात त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारत नाहीये, खिशाला परवडत नाही तर खाऊ नका, पण शेतकऱ्याला भाव मिळू द्या, भाव मिळाला तर शेतकरी आत्महत्या थांबण्यास मदत होईल, असंही ते म्हणाले.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!