Share

‘राम मंदिर झाले नाही तर जनता जोडे मारल्याशिवाय राहणार नाही’

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा- लोकसभा नव्याने अस्तित्वात आली आहे. त्यामुळे आता राम मंदिराचं काम मार्गी लागेल, अशी आशा खा. संजय राऊत यांनी व्यक्त केली. राम मंदिर पूर्णत्वास गेलं नाही आणि तिसरी निवडणूक या मुद्द्यावरून लढावयास लागली तर जनता जोडे मारल्याशिवाय राहणार नाही असा इशारा देखील राऊत यांनी भाजपला दिला आहे.

भाजपाकडे ३०३ खासदार आहेत, शिवसेनेकडे १८ खासदार आहेत. तर एनडीएकडे ३५० हून अधिक संख्याबळ आहे. त्यामुळे राम मंदिर पुनर्निर्माणासाठी आणखी काय हवं आहे, तरीही यंदाच्या निवडणुकीत राम मंदिर पूर्णत्वास गेलं नाही आणि तिसरी निवडणूक या मुद्द्यावरून लढावयास लागली तर जनता जोडे मारल्याशिवाय राहणार नसल्याचा उल्लेखही संजय राऊत यांनी केला आहे.

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!