Share

आरपीआयला आगामी विधानसभा निवडणुकीत हव्या आहेत एवढ्या जागा

Published On: 

धुळे – आरपीआयला आगामी विधानसभा निवडणुकीत ७ ते ८ जागा मिळायला हव्यात, अशी आशा आठवले यांनी व्यक्त केली. तसेच आम्हालाच वंचित बहुजन आघाडी आणि राज ठाकरे यांच्या सभांचा फायदा होईल, असा विश्वास केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केला आहे. रामदास आठवले धुळ्यात एका खासगी कार्यक्रमानिमित्त आले असता पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी लोकसभा निवडणुकीत ईव्हीएमवर शंका उपस्थित केली आहे. याचाच अर्थ असा होतो की त्यांना पराभवाची चाहुल लागली असल्याची टीका देखील आठवले यांनी केली आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!