Share

“खंडणी, वाजे, नबाब मलिक हीच या सरकारची ओळख”, केशव उपाध्येंचा टोला

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: राज्याचे २०२२ चे अर्थसंकल्पीय अधिवेशन नवाब मलिक यांचा राजीनामा तसेच ओबीसी आरक्षण या मुद्द्यांवरून चांगलेच गाजत आहे. काल (४ मार्च) सलग दुसऱ्या दिवशीही भाजपने ओबीसी आरक्षण संदर्भात मविआ सरकार विरोधात आक्रमक भूमिका घेतली. आता याच मुद्द्यावर भाजप नेते केशव उपाध्ये (Keshav Upadhye) यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.

“मविआ सरकारला ओबीसीचे आरक्षण द्यायचंच नाही. मराठा आरक्षण टिकवल नाही, विकासांचे कोणतेच धोरण सरकार कडे नाही. जनतेचे राज्य नाही.त्यामुळे खंडणी, वाजे, नबाब मलिक हीच या सरकारची ओळख आहे.”, अशी टीका केशव उपाध्ये यांनी केली आहे.

दरम्यान कालच्या अधिवेशनात उपमुख्यमंत्री अजीत पवार यांनी महाराष्ट्रातील सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणाचा अहवाल नाकारल्यानंतर ठाकरे सरकार या संदर्भात नवीन कायदा करणार असल्याचे म्हटले आहे. तर भाजपने आरक्षणाशिवाय कोणत्याही निवडणुका घेण्यात येऊ नये, अशी भूमिका घेतली आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!