Share

… तर स्त्यावरचे नमाज बंद करा

Published On: 

नवी मुंबई :  जर हिंदूंच्या सण उत्सवावर बंधने आणली जात असतील, तर हेच तत्व सर्व धर्मांना लागू करा. अशी मागणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली. ते पुढे बोलताना म्हणाले की, जर सार्वजनिक गणेशोत्सवावर बंधने लादली जात असतील तर, मग रस्त्यावरचे नमाज देखील बंद करा, मशिदीवरच्या भोंग्याची देखील आवशकता नसल्याचं राज ठाकरे यांनी म्हंटलं आहे.  ते नवी मुंबईत पार पडलेल्या मनसेच्या कामगार मेळाव्यात बोलतं होते.

पुढे बोलताना ते म्हणाले की, सरकारने मराठा आरक्षणाकडे दुर्लक्ष केल्यामुळे आंदोलन पेटले. मराठा आंदोलनात ७५०० मराठी मुलांवर ३०७ चे गुन्हे दाखल झाले आहे.या मुलाचं आयुष्य बरबाद झालं आहे. मराठा क्रांती मोर्चामध्ये उसळलेल्या हिंसाचाराला परप्रांतीय तरुण जबाबदार असून, बाहेरचे लोक ज्यांचा या आरक्षणाशी काहीही सबंध नाही. असे लोक आंदोलन भडकावत असल्याचा आरोप देखील यावेळी राज ठाकरे यांनी केला आहे.

महाराष्ट्र केंद्रातून चालतो मुख्यमंत्री तर केवळ सांगकामे – राज ठाकरे

खा.संजय काकडे यांनी घेतलेल्या दत्तक गावात बेसुमार वाळू उपसा ; प्रशासनाचे दुर्लक्ष.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!