Share

अतिवृष्टीच्या संकटातून सावरण्यासाठी राज्यात शेतकऱ्यांना दिवसा विज पुरवठा करा : भाजपा

Published On: 

मुंबई : राज्यात यंदा परतीच्या पावसाने धुमाकुळ घातला .परिणामी खरिपाचे पिके हाती लागली नाही , शेतकरी उध्वस्त झाला. अतिवृष्टीचा संकटाऊन बाहेर पडण्या साठी सरकारने भरीव मदत सोडाच , घोषणा केलेले पैसे पण शेतकऱ्यांना अध्याप मिळाले नाही . किमान सरकारने राज्यात शेतकऱ्यांना दिवसा विज पुरवठा करावा आशी मागणी भाजपाचे राज्य प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी केली आहे.

पाउस चांगला झाला पण तो जास्त प्रमाणात झाल्याने शेतकऱ्यांच्या पदरात खरिपाचे पिके पडली नाहीत . विदर्भ , मराठवाडा , आणि राज्याच्या इतर भागात अतिवृष्टी मोठी झाली , ज्यामुळे पिके तर गेली. जमीनी खरडून गेल्या . जनावरे दगावली , कोठे पडली. मायबाप सरकारने मदतीची घोषणा केली पण प्रत्येक्ष शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही , पाउस चांगला झाला.

धरणे भरली रब्बी पिके जोमात आली , पण शेतक्यांना दिवशा विज पुरवठा होत नाही . रात्री विज म्हणजे शेतकरी जिव धोक्यात घालणे , कारण वाघ , रानडुकरे आणि अंधार अशी संकटे असतात .सरकारने किमान दिवसा विज पुरवठा करावा अशी मागणी कुलकर्णी योनी केली आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!