🕒 1 min read
मुंबई : राष्ट्रीय पर्यटन पुरस्कारात महाराष्ट्राने मारलेली बाजी अतिशय अभिमानाची आहे. महाराष्ट्रात पर्यटनासाठी अनेक ठिकाणे आहेत. जुन्या पर्यटन स्थळाबरोबरच नवीन स्थळांचा ही विकास केला जाणार आहे, अशी प्रतिक्रिया पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी व्यक्त केली.
त्यांनी सांगितले की, महाराष्ट्राला मिळालेले यश अतिशय कौतुकास्पद आहे. या पुरस्काराने राज्यातील पर्यटनाच्या क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या सर्वांना प्रेरणा मिळणार आहे. पर्यटनाच्या क्षेत्रातील सर्व घटकांना एकत्र घेऊन राज्याचा पर्यटन विकासासाठी शासनाच्या वतीने प्रयत्न केले जातील. पर्यटनाच्या माध्यमातून रोजगार निर्मिती, शाश्वत आणि पर्यावरण पूरक पर्यटनास चालना देण्यासाठी विशेष कृती आराखडा आखण्यात येत आहे, असेही त्यांनी सांगितले.
महत्वाच्या बातम्या :
- Devendra Fadnavis | निळवंडे प्रकल्पाला लवकरच सुधारित प्रशासकीय मान्यता देणार – देवेंद्र फडणवीस
- Pankaja Munde । मोदींनी ठरवलं तरी मला संपवू शकत नाही, पंकजा मुंडे यांच्या वक्तव्याने खळबळ
- Deepak Kesarkar | मुंबई शहर आणि जिल्ह्याच्या पर्यटनासाठी ‘सहल मुंबईची’ ॲप लॉन्च
- Shivsena । “भाजप मुंबईत दांडियाचे आयोजन करून मराठी मतदारांना आपलेसे करण्याचा प्रयत्न करतंय”; शिवसेनेचा थेट आरोप
- Ambadas Danave | “शिंदे गटाचा जल्लोष तात्पुरत्या स्वरूपाचा आहे अन् …”
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
