Share

‘राज्यपालांना सहीचा प्रॉब्लेम, म्हणूनच..’, संजय राऊतांचा घणाघात

Published On: 

मुंबई : राज्यपालांना सहीचा प्रॉब्लेम आहे, म्हणूनच त्यांनी अजूनही आम्ही दिलेल्या १२ आमदारांच्या नियुक्त्या केल्या नाहीत. अशी टीका शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी केली आहे. दरम्यान राज्यपाल सदस्य नियुक्तीवरून राऊत यांनी नेहमीच टीका-टिप्पणी केली आहे.

आम्ही दिलेल्या १२ आमदारांच्या नियुक्त्या का थांबल्यात? तुम्ही घटना कोणाला शिकवताय? आमच्यासारखं घटनेचं पालन करणारं कोणी नाही. असे म्हणत त्यांनी भाजपवर निशाना साधला आहे. सरकारने शिफारस केलेले १२ सदस्य विधान परिषदेत जाऊ नयेत असे भाजपला वाटत आहे. आपल्या मर्जीतील सदस्यांची नियुक्ती भाजपला करायची आहे, त्यामुळेच या नियुक्त्या रखडल्याचा आरोपही संजय राऊत यांनी केला आहे.

कोरोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती आमदारांच्या निवडीची प्रक्रिया पूर्ण करण्यास सक्षम नसल्याचे राज्यपालांनी सरकारला स्पष्ट केले आहे. तसेच १२ सदस्यांची नियुक्ती ऑक्टोबर महिन्यापर्यंत लांबवली जाईल. अशी माहिती मिळते आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!