अमरावती: सध्या रशिया आणि युक्रेन या दोन देशांमध्ये युद्ध सुरू आहे. या युद्धामुळे संपूर्ण जगाचे राजकारण बदलत आहे. तसेच युक्रेनमध्ये हजारो भारतीय नागरिक आणि विद्यार्थी अडकले आहेत. त्यांना परत आपल्या देशात आणण्याचे काम केंद्र सरकारने सुरू केले आहे. या पार्श्वभूमीवर खासदार नवनीत राणा यांनी युक्रेन येथील नगरिकाणं तसेच विद्यार्थ्यांना आवाहन केले आहे.
सध्या युक्रेन आणि रशिया मध्ये युद्ध सुरू आहे, भारतातील अनेक विद्यार्थी युक्रेन मध्ये अडकले आहे, या विद्यार्थ्यांना आणण्यासाठी केंद्र सरकार कसोशीने प्रयत्न करत आहे अशातच विद्यार्थ्यांनी कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवता भारतीय दूतावासाने संपर्क केल्याशिवाय एका जागेवरून दुसर्या जागी जाणे विद्यार्थ्यांनी टाळावे असे आवाहन अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी केले आहे.
महत्वाच्या बातम्या:
‘मागासवर्गीय आयोग असताना दूसरा आयोग नेमता येत नाही’ – माजी खासदार हरिभाऊ राठोड
आदित्य ठाकरेंच्या दाव्यावर निलेश राणेंचा टोला; म्हणाले,‘मुंबईत बसून काय दिवे लावले…’
“उद्धव ठाकरेंनी आंतरराष्ट्रीय घटनाक्रमाबद्दल ज्ञान न पाजळलेले बरे”, भातखळकरांची टीका
‘या’ तारखेपासून मुंबईतील शाळा होणार पूर्ण क्षमतेने सुरू; परिपत्रक जारी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

