Share

नगर-बीड-परळी रेल्वे प्रकल्प येत्या २ वर्षात पूर्ण होईल: पंकजा मुंडे

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा: बहुप्रतीक्षित त्याचबरोबर बहुचर्चित असलेला नगर-बीड-परळी रेल्वे प्रकल्पाला आज राज्य सरकारकडून तब्बल ७७.२० करोड रुपयाचा निधी मंजूर करण्यात आला असल्याची माहिती ग्रामविकासमंत्री तथा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी दिली आहे. या रेल्वेमार्गाचं काम युद्धपातळीवर विविध ठिकाणी सध्या सुरु आहे. त्याचबरोबर महत्वकांक्षी प्रकल्प येत्या २ वर्षात पूर्ण होईल अशी आशा देखील पंकजा मुंडे यांनी व्यक्त केली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून हा रेल्वे प्रकल्प रेंगाळलेल्या प्रक्रियेत होता मात्र मागील २ ते ३ वर्षामध्ये या प्रकल्पासाठी केंद्रीय अर्थसंकल्पात देखील भरीव आर्थिक तरतूद केल्यानंतरच या प्रकल्पाने वेग पकडला आहे

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!