Share

काकांनी मला मठात नेले अन् मी मंत्री झालो- केंद्रीय मंत्री कपिल पाटील

Published On: 

🕒 1 min read

सांगली : कसबे डिग्रज येथे दिपाली सय्यद भोसले यांच्या फाउंडेशनच्या माध्यमातून पूरग्रसतांना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते मदत देण्यात आली. त्यापूर्वी झालेल्या भाषणामध्ये केंद्रीयमंत्री कपिल पाटील यांनी या फाउंडेशनचे कौतुक केले आहे.

यावेळी खासदार धैर्यशील माने यांच्या भाषणाचा धागा पकडत कपिल पाटील यांनी सांगितले की, ‘काकांनी सांगितले तुम्हाला भीती वाटू लागली का काय? पण, त्यांनी समाजासाठी चांगले काम आहे. काका मला मठात घेऊन गेले आणि मी मंत्री झालो. पण संजयकाका यांना मठात घेऊन जा तेही मंत्री होतील’.

योगी आदित्यनाथ यांच्या बरोबर त्यावेळी मी मठात गेलो असतो तर त्यावेळी मंत्री झालो असतो. राज्यपाल यांनी मला विमानातून आणले तर मी येऊ शकेल म्हणून केंद्रातील मंत्री म्हणून मला राज्यपाल यांनी घेऊन आले. आता असे झाले की विरोधक पण राज्यपाल यांच्याकडे जातात, अशी टीकाही यावेळी कपिल पाटलांनी केली आहे.

स्वतःसाठी जगणारी माणसे असतात पण दुसऱ्यासाठी जगणारी कमीच आहेत. माणसांवर प्रेम करणारी माणसं म्हणजे दिपाली सय्यद भोसले आणि त्यांचा ट्रस्ट. या ट्रस्टच्या माध्यमातून खूप मोठे काम आज समाजात होत असल्याचा आनंद वाटतो, असे मत कपिल पाटील यांनी व्यक्त केले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!