Share

मुंबईची परंपरा कायम ; आरसीबी सलामी सामन्यात विजयी

Published On: 

मुंबई : कालपासून आयपीएलच्या १४ व्या हंगामाला सुरुवात झाली. आयपीएलची टशन यंदा भारतात रंगली. कालचा सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगलुरू आणि  गतविजेत्या मुंबई इंडियन्समध्ये झाला. कालचा सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगलुरूने आपल्या खिशात घातला. सालाबाद प्रमाणे मुंबई सलामीचा सामना हरला. सलामीच्या सामन्यात दोन विकेट्स राखून विजय नोंदवत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने आयपीएल स्पर्धेची सुरुवात विजयाने केली.

आयपीएल 2021 चा हा सलामीचा सामना मुंबई इंडियन्स गमावणार याची कल्पना आधीपासून सगळ्यांनाच होती. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्धच्या सामन्यात मुंबईचे जिंकणे अशक्य होते. असे आम्ही नाही मुंबई इंडियन्सचा इतिहास सांगत आहे. होय आजवरचा इतिहास पहिला तर 2013 पासून दरवर्षी सलामीच्या सामन्यात मुंबईचा पराभव होत आहे.

मुंबई इंडियन्सने दिलेल्या 160 धावांचा पाठलाग करताना एबी डिव्हिलियर्सने मॅच विनिंग खेळी केली. विराट कोहली (33) आणि ग्लेन मॅक्सवेल (39) धावा केल्या. ही दोघे माघारी परतल्यानंतर मॅच मुंबई इंडियन्सच्या बाजूने झुकली होती. मात्र एबीने 27 चेंडूत केलेल्या 48 धावांच्या जोरावर अखेर बंगळुरुला यश मिळाले.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!