Share

भारतात फेसबुकवर मोदी सरकार आणि आरएसएसचे नियंत्रण

Published On: 

नवी दिल्ली : सोशल मीडिया वेबसाइट फेसबुकबाबत प्रकाशित झालेल्या एका नव्या रिपोर्टनंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर आणि आरएसएसवर निशाणा साधला आहे. यामध्ये राहुल गांधी म्हणत आहेत कि पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे कि भारतामधील फेसबुकवर भाजपसरकार आणि आरएसएस करत आहे.

बजरंग दलावर कारवाई केल्यास फेसबुकच्या भारतातील व्यवसायावर परिणाम होऊ शकतो त्यामुळे फेसबुकने बजरंग दलाबाबत नरमाईची भूमिका घेत बजरंग दलाला ‘धोकादायक संघटना’ मानण्यास नकार दिला असल्याचा दावा अमेरिकेच्या वॉल स्ट्रीट जर्नलच्या वृत्तपत्रात करण्यात आला. याचाच आधार घेत  राहुल गांधींनी भाजपवर निशाणा साधला आहे.

भाजप आणि आरएसएसचं ‘भारतातल्या फेसबुकवर नियंत्रण आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झालं’ आहे. असा आरोप करत  गाधींनी ट्विट करत एक व्हिडीओ शेअर करत  केला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!