Share

आम्ही मंत्रिमंडळात बाहुले म्हणून बसलो नाही – रामदास कदम

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : ज्या बँका, कंपन्या ऐकत नाही त्यांना वठणीवर आणू, आम्ही मंत्रिमंडळात बाहुले म्हणून बसलो नाही. असे वक्तव्य पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी केले आहे. ते जालन्यात दुष्काळ दौऱ्यावर होते.

आगामी विधानसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. सर्व पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. तसेच सध्या राज्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे औरंगाबाद आणि नाशिक जिल्ह्याच्या दुष्काळ दौऱ्यावर होते, सोबतच पर्यावरण मंत्री रामदास कदमही होते. त्यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला.

त्यावेळी आम्ही काय मंत्रिमंडळात बाहुले म्हणून बसलो नाही. ज्या बँका, कंपन्या ऐकत नाही त्यांना वठणीवर आणू, असे कदम यांनी म्हंटले. इतकेच नव्हे तर, शेतकऱ्यांना सध्या पिक विम्याचा प्रश्न भेडसावत आहे. त्याच पार्श्वभूमीवर शिवसेनेने पीक विमा मदत केंद्राची स्थापना केली आहे, असेही त्यांनी म्हंटले.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!