Share

निष्पापांचे जीव घेणारे मुंबई महानगरपालिकेतील सत्ताधारी अतिरेकीचं : मनसे

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : मुंबई महानगरपालिकेचा ढिसाळ कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे. गोरेगाव येथील उघड्या गटारात पडून एक लहान मुलगा वाहून गेला आहे. यावरून मनसेने सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली आहे.

मनसेचे सरचिटणीस आणि संदीप देशपांडे यांनी “ज्या पद्धतीने निष्पाप लोकांचे बळी घेणाऱ्या अतिरेक्यांना आपण देशद्रोही म्हणतो. त्याच पद्धतीने ज्यांच्या गलथान कारभारामुळे निष्पाप लोकांचे बळी जात आहेत तेही अतिरेकी आहेत, देशद्रोही आहेत. जो पक्ष महापालिकेत सत्तेत आहे, त्यांच्या गलथान कारभारामुळेच निष्पाप लोकांचे बळी जात आहेत. त्यामुळे ते देशद्रोही आहेत, अतिरेकी आहेत.”अस वक्तव्य केले आहे.

दरम्यान पुढे बोलताना त्यांनी “जर एखादं हॉस्पिटल बांधलं, तर त्याचं श्रेय शिवसेना घेते. मग आता या जीवघेण्या गलथान कारभाराचीही जबाबदारी शिवसेनेची आहे.”अस विधान केले आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!