Nashik
कोरोना अंताचा लढा सुरु : राज्याला मिळाले ९ लाख ६३ हजार डोस; ५११ ठिकाणी लसीकरण केंद्र सज्ज
मुंबई : राज्यात कोरोना लसीकरणाची तयारी जय्यत सुरु आहे. आज सीरम इन्स्टिट्यूटकडून राज्यासाठी लसीचे ९ लाख ६३ हजार डोस प्राप्त झाले आहेत. केंद्र शासनाच्या ...
भाजपात प्रवेश करताच चंद्रकांत पाटलांनी बाळासाहेब सानप यांच्यावर सोपविली मोठी जबाबदारी!
मुंबई:- नाशिकमधील नेते आणि माजी आमदार बाळासाहेब सानप यांची काही दिवसांपूर्वी भाजपमध्ये घरवापसी झाली आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत ...
भाजपात प्रवेश करताच चंद्रकांत पाटलांनी बाळासाहेब सानप यांच्यावर सोपविली मोठी जबाबदारी!
मुंबई:- नाशिकमधील नेते आणि माजी आमदार बाळासाहेब सानप यांची काही दिवसांपूर्वी भाजपमध्ये घरवापसी झाली आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत ...
तिकडचा अनुभव घेऊन शिवसैनिक शिवसेनेत परतले; भाजपच्या नेत्यांना ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
मुंबई : शिवसेनेने भाजपला जोरदार धक्का दिला आहे. नाशिकमधील भाजपाचे वरिष्ठ नेते वसंत गीते आणि सुनील बागूल यांनी शिवसेनेचे खासदार व नेते संजय राऊत ...
नाशिकमध्ये यंदाचे मराठी साहित्य संमेलन, भुजबळ यांनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया
नाशिक– साहित्य महामंडळाकडून नाशिकच्या लोकहितवादी मंडळाला संमेलन आयोजित करण्याचा मान मिळाला आहे. ही अतिशय आनंदाची बातमी असल्याची प्रतिक्रिया छगन भुजबळ यांनी व्यक्त केली. नाशिकमध्ये ...
अखेर ठरले! यंदाचे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन ‘या’ ठिकाणी होणार
औरंगाबाद – यंदाचे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नाशिकमध्ये होणार असल्याची घोषणा मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील यांनी केली. संमेलनाची माहिती देण्याकरिता औरंगाबादेत ...
‘हे सरकार पाडले जात नाही, मनासारखे सरकार येत नाही तोवर सही करणार नाही’
नाशिक : गेल्या काही महिन्यांपासून राज्यपाल नियुक्त आमदारांचा प्रश्न हा प्रलंबित आहे. सुमारे दोन महिन्यांपूर्वी महाविकास आघाडीतील नेत्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना भेटून १२ ...
संजय राऊतांनी नामांतराबाबत काँग्रेसच्या ‘मनातलं’ सांगितलं, म्हणाले…
नाशिक : मराठवाड्याची राजधानी अशी ओळख असलेल्या औरंगाबाद शहराचं नामांतर करुन या शहराला संभाजीनगर हे नाव देण्याची शिवसेनेची आग्रही मागणी आहे. मात्र, गेल्या 5 ...
संजय राऊत भाजपला सुरुंग लावण्याच्या तयारीत; राजकीय क्षेत्रात जोरदार चर्चा
नाशिक : गेल्या वर्षभरात भाजपला एकामागोमाग एक धक्के बसत आहेत. २०१४ नंतर भाजपमध्ये झालेली मेगाभरती थांबली आहे. तर, भाजपमधून गळती सुरु झाल्याचं दिसून येत ...
‘औरंगाबाद हे नाव दुर्दैवी; शिवभक्तांच्या अस्मितेचा विचार करुन सरकारने निर्णय घ्यावा’
नाशिक : मराठवाड्याची राजधानी अशी ओळख असलेल्या औरंगाबाद शहराचं नामांतर करुन या शहराला संभाजीनगर हे नाव देण्याची शिवसेनेची आग्रही मागणी आहे. मात्र, गेल्या 5 ...