Nashik
…पण तोच ‘कुऱहाड’ बनून ‘गोतास काळ’ होऊ लागला तर कसे व्हायचे!
मुंबई : गत तीन दिवसांपासून जिल्ह्यातील वातावरणात बदल हाेवून अवकाळी पाऊस बरसत आहे. बुधवारी रात्री आणि गुरुवारी दुपारी जिल्ह्यात सर्वत्र अवकाळी पाऊस बरसला तर ...
चंद्रकांतदादा स्वत:ची तुलना पवारांशी कशी करू करतात?, भुजबळांचा टोला
नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि भाजप प्रदेशाध्यक्ष व आमदार चंद्रकांत पाटील यांच्यात अनेकदा शाब्दिक वाद होत असल्याचे दिसून येते. चंद्रकांत पाटलांची ...
IAS तुकाराम मुंढे आले तेव्हा फाईली डब्यात गेल्या; संजय राऊतांची मुंढेंवर टीका
नाशिक : आयएएस ऑफिसर तुकाराम मुंढे हे शिस्तप्रिय अधिकारी म्हणून ओळखले जातात. त्यांच्या कडक स्वभावामुळे व नियमांच्या चोख पालनामुळे अनेकदा राजकीय नेत्यांचे व त्यांचे ...
होळकर घराण्याच्या वंशजांनी पवारांवर टीका करत संभाजी राजेंना लिहलेल्या पत्रात नेमके आहे तरी काय ?
मुंबई- जेजुरी गडावरील राजमाता अहिल्या देवी यांच्या पुतळ्याचे शनिवारी शरद पवार यांच्या हस्ते अनावरण होणार होते. मात्र, अहिल्यादेवींच्या पुतळ्याला शरद पवार यांच्यासारख्या भ्रष्टाचारी नेत्याचे ...
राज्यातील आणखी एका सहकारी बँकेवर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची कारवाई !
नवी दिल्ली: देशात कोरोनानंतर रिझर्व्ह बँकेकडून अनेक बँकांच्या आर्थिक स्थितीचा आढावा घेण्यात आला आहे. यामध्ये गेल्या काही दिवसांत अनेक बँकाचे परवाने रद्द केल्याची कारवाई ...
पंतप्रधान मोदी हे शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर भावूक झाले तर आनंद होईल – अजित पवार
नाशिक : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाशिक येथे झालेल्या विकासकामांच्या आढावा घेतला. यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. ...
ते आम्हाला कोर्टात जाऊ देणार नाहीत, अजितदादांचा राज्यपालांना सूचक इशारा !
नाशिक : महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून सत्ताधारी व राज्यपाल यांच्यात वाद सुरु झालेला आहे. कोरोना काळात मंदिरे उघडण्यावरून सत्ताधारी व विरोधक यांच्यातील वाद ...
अखेर पुणे विद्यापीठाचं ठरलं ! जाणून घ्या परीक्षा कशा होणार ?
पुणे : १५ फेब्रुवारीपासून महाविद्यालये सुरू करण्यास राज्य शासनाने मान्यता दिली आहे. त्यानुसार महाविद्यालयांकडून योग्य ती दक्षता घेण्यात येत आहे. महाविद्यालये सुरू करण्यासाठी नियमावली ...
महाराष्ट्रात चाणक्य-बिणक्य चालत नसतो ; छगन भुजबळ यांचा भाजपला टोला
नाशिक : ‘कोणी चाणक्य बिणक्य महाराष्ट्रातील भूमीत चालणार नाही, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली तिन्ही पक्षाचे सरकार मजबुतीने उभे आहे. त्यामुळे वर्षभर प्रयत्न करून ...
‘महाविकास आघाडी सरकारचं काम अतिशय निर्लज्जपणे आणि निर्ढावलेपणाने सुरु’
नाशिक : राज्य सरकारने वीज बिलं कमी करावं, यासाठी काल राज्यभरात भाजपकडून महावितरण कार्यालयाला टाळे ठोको आंदोलन करण्यात आलं. भाजप कार्यकर्त्यांनी राज्यात अनेक ठिकाणी ...