Share

कोल्हापुरात तब्बल दोन हजार जणांविरोधात गुन्हा दाखल

Published On: 

 कोल्हापूर  : ‘महाराष्ट्र बंद’ दरम्यान कोल्हापुरमध्ये दगडफेक, तोडफोड आणि जाळपोळ करणाऱ्या दोन हजारांहून अधिक जणांविरोधात विविध पोलीस स्थानकांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात ५० हून अधिक जणांना अटक करण्यात आली असून दंगलखोर व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. सीसीटीव्ही फुटेजचा आधार घेऊन पोलीस गुन्हे दाखल करत आहेत. दरम्यान, कोल्हापूर जिल्ह्यातील रुकडी येथे अजुनही तणावपूर्ण स्थिती असल्याचे समजते.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!