Share

निर्यात बंदी हटवली नाही तर याचे पडसाद त्रिवार होतील – बळीराजा शेतकरी संघटना

Published On: 

पुणे : केंद्र सरकारने कांद्यावर निर्यातबंदी घातल्यावर बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीने पुणे जिल्हाअधिकारी कार्यालयावर आंदोलन करण्यात आले. पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर कार्यकर्त्यांनी एकत्र येत घोषणाबाजी करत केंद्र सरकाराचा निषेध केला. केंद्रानं निर्यातबंदी उठवावी अशी मागणी या वेळी करण्यात आली. यावेळी बळीराजाच्या कार्यकर्त्यांनी गळ्यात कांद्याच्या माळा घातल्या होत्या. पोस्टरबाजी करत निर्यात बंदी हटवा अश्या घोषणाबाजी केल्या गेल्या ,जर निर्यात बंदी हटवली नाही तर याचे पडसाद त्रिवार होतील असा इशारा बळीराजा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रमेश गणगे यांनी दिला.

पहा व्हिडिओ :

https://www.facebook.com/MahaDeshaa/videos/2869989466610158/

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!