Share

“… तर कोणतीही लढाई सहजरित्या जिंकता येते”, जयंत पाटील यांचे मोठे वक्तव्य

Published On: 

🕒 1 min read

सातारा: सैन्य जर सोबत असेल तर कोणतीही लढाई सहजरित्या जिंकता येते. त्यामुळे सक्षम बूथ बांधणी करून सैन्य निर्माण केले पाहिजे. असे विधान राज्याचे जलसंपदा मंत्री तथा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (NCP State President Jayant Patil ) यांनी केले आहे. ते राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेच्या पाचव्या पर्वात कऱ्हाड येथे बोलत होते.

यावेळी पालकमंत्री बाळासाहेब पाटीलही उपस्थित होते. यावेळी बाळासाहेब पाटील म्हणाले की, “पक्षात काम करताना पक्षाची भूमिका प्रत्येक गावातील जनतेपर्यंत पोहचायला हवी. यासाठी पदाधिकाऱ्यांनी काम करणे गरजेचे आहे. त्यांनी तळागाळातील लोकांपर्यंत पोहचून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मजबूत करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत.”

दरम्यान यावेळी पक्षाची सभासद नोंदणी करताना तालुक्यातील सर्व स्तरावरील लोकांना सहभागी करून घ्यावे, अशा सूचना जयंत पाटील यांनी दिल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!