नवी दिल्ली: कॉंग्रेस खासदार राहुल गांधी हे अनेकदा ऑनलाइन माध्यमांतून संवाद साधत असतात यावेळी त्यांनी चर्चेदरम्यान ते प्रश्नांची उत्तरे देखील देत असतात. यावेळी त्यांनी अमेरिकेतील हार्वर्ड स्कूलचे राजदूत निकोलस बर्न्स यांच्यासोबत राहुल गांधी यांनी ऑनलाइन चर्चा केली.
यावेळी त्यांना प्रश्न विचारण्यात आला असता निकोलस यांनी राहुल गांधींना तुम्ही पंतप्रधानपदी निवडून आला असतात तर कोणत्या धोरणांना महत्व दिले असते असं विचारण्यात आलं. यावर त्यांनी आपण विकास केंद्रीय धोरणांऐवजी रोजगार केंद्रीय कल्पनेवर भर दिला असता. आपल्याला विकास हवा आहे असं मी सांगेन, पण निर्मिती आणि रोजगार उपलब्ध होण्यासाठी आम्ही सर्व काही करु अस उत्तर दिल.
त्याच बरोबर पुढे बोलताना त्यांनी सध्या विकास आणि रोजगार निर्मिती, मूल्यजोड, निर्मिती यांच्यात जसा समतोल हवा तसा नसल्याच देखील सांगितलं. तर चीन मध्ये रोजगाराची समस्या साल्याच देखील सांगितल त्यामुळे आपल्याकडे रोजगाराचे आकडे दिसणार नसतील तर मला नऊ टक्क्यांच्या आर्थिक विकासात कोणताही रस नाही अशी टीका देखील त्यांनी यावेळी सरकारवर केली तर २०१४ नंतर सरकारने सर्व संस्था ताब्यात घेतल्या असून त्या दुजाभावाने काम करत आहेत असा आरोप त्यांनी केला.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘आधी दरवाढ करायची आणि निवडणुकांच्या तोंडावर दरकपात करून मतांचा जोगवा मागायचा’
- पुणे : जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग यांचे शनिवारी पहाटे कोरोनामुळे निधन
- ‘ही शेवटची वेळ आहे’ ; कोहलीवर इंग्लंडच्या फलंदाजाचा खेळपट्टीवरुन घाबरवण्याचा आरोप
- ‘तिकडे कर्जबुडव्या उद्योगपतींना मोकळे सोडायचे आणि इकडे सामान्यजनांचे खिसे कापायचे’
- देशात कोरोनाचा विस्फोट; कालची आकडेवारी पाहून तुम्हीही लावाल डोक्याला हात
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

