Share

३५० जागांचे स्वप्न पूर्ण करायचं असेल तर महाराष्ट्र सोडून दुसऱ्या राज्यांवर लक्ष द्या – दिवाकर रावते

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा: येणाऱ्या २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने ३५० हून अधिक जागा जिंकण्याचा निर्धार केला आहे, पण याला आता शिवसेना नेते आणि परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी चांगलच उत्तर दिल आहे. दिवाकर रावते म्हणाले की,”भाजप नेत्यांनी पुढच्या लोकसभा निवडणुकीत ३५० हून जास्त जागा जिंकण्याचे लक्ष ठेवले आहे. त्यासाठी सर्वच राज्यांत भाजपला जास्त जागा जिंकाव्या लागणार आहेत, परंतु महाराष्ट्रात शिवसेना हा सर्वात मोठा पक्ष आहे.

शिवसेनेला वगळून भाजपला राज्यात जास्त जागाजिंकताच येत नाही. ही कमी जागांची उणीव भरण्यासाठी त्यांना इतर राज्यांवरच लक्ष देण्याची गरज आहे.” ते नागपूर मध्ये पत्रकारांशी बोलत होते.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!