🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा- निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यापासून आत्तापर्यंत राज्यात निवडणूक आचारसंहिता भंग तसंचविना परवाना शस्त्र बाळगणे, अवैध मद्य बाळगणे, सामाजिक शांतता भंग करणे आदी प्रकरणात 477 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, अशी माहिती अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी काल दिली. राज्यात निवडणूक प्रशासनाकडून आचारसंहितेची काटेकोरपणे अंमलबजावणी सुरू असून पोलीस विभाग आणि उत्पादन शुल्क विभागाकडून कार्यवाही सुरू आहे असं त्यांनी सांगितलं.
दरम्यान, निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यापासून आत्तापर्यंत राज्यात निवडणूक आचारसंहिता भंग तसंचविना परवाना शस्त्र बाळगणे, अवैध मद्य बाळगणे, सामाजिक शांतता भंग करणे आदी प्रकरणात 477 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, अशी माहिती अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी काल दिली.
दरम्यान,राज्यात निवडणूक प्रशासनाकडून आचारसंहितेची काटेकोरपणे अंमलबजावणी सुरू असून पोलीस विभाग आणि उत्पादन शुल्क विभागाकडून कार्यवाही सुरू आहे असं त्यांनी सांगितलं.
महत्वाच्या बातम्या
https://twitter.com/Maha_Desha/status/1181813207201021953?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1181835478711988224?s=20
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
