Share

Assembly Session 2022 | आदित्य ठाकरेंच्या एका वाक्यावर प्रचंड गदारोळ ; मुनगंटीवार-जयंत पाटीलही भिडले

Published On: 

मुंबई : आदिवासी भागात कुपोषणामुळे होणाऱ्या मृत्यूंवरुन विधानसभेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी झाल्याचं चित्र पहायला मिळालं. शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांनी आदिवासी भागातील स्थिती पाहता लाज वाटली पाहिजे असं म्हणताच भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी आक्षेप घेतला. यानंतर जयंत पाटील यांनी त्यांना विधानाचा नेमका अर्थ समजावून सांगत सरकारच्या कारभारावर टीका केली.

यानंतर सुधीर मुनगंटीवार उभे राहिले आणि लाज वाटली पाहिजे वाक्यावर संताप व्यक्त केला. “सदस्यांनी संसदीय शब्दांचा वापर करुन आपलं मत, भावना मांडता येतात. लाज वाटली पाहिजे म्हणजे काय? हे आकडे कुठले आहेत याची त्यांनी माहिती आहे. आपल्याच पित्याबद्दल लाज वाटली पाहिजे असे शब्द ते कसे काय बोलू शकतात? हे आकडे तीन वर्षांचे आहेत, आपले वडील मुख्यमंत्री होते.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!