Share

Maharashtra Rain Update | राज्यात पश्चिम महाराष्ट्रासह ‘या’ ठिकाणी परतीच्या पावसाची हजेरी

Published On: 

🕒 1 min read

Mumbai: राज्यात पश्चिम महाराष्ट्रासह अनेक भागांमध्ये येल्लो अलर्ट जारी करण्यात आला आहे. काल (दि. 29 सप्टेंबर) रोजी संध्याकाळी पुण्यासह अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटांसह पावसाने हजेरी लावली. राज्यात अनेक भागात आज सकाळ पासूनच ढगाळ वातावरण आहे. या भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.

सोमवारपर्यंत काही भागांत येल्लो अलर्ट

राज्यात कालपासून पावसाने थैमान घातले आहे. आणि हा पाऊस 5 ऑक्टोबर पर्यंत असाच सुरू राहील असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

राज्यातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, कोल्हापूर धुळे, नाशिक, पुणे, नगर, सातारा, औरंगाबाद, सांगली, बीड, लातूर, उस्मानाबाद, अकोला, अमरावती, बुलढाणा, भंडारा, गडचिरोली, गोंदिया, नागपूर आणि यवतमाळ या कल्याण मध्ये येल्लो अलर्ट जारी केला आहे.

पश्चिम महाराष्ट्रासह राज्यात परतीच्या पावसाची धुमाकूळ

पश्चिम महाराष्ट्रासह राज्यात विविध भागात परतीच्या पावसाने जोरदार धरला आहे. देशात परतीच्या पावसाची चाहूल राजस्थानमध्ये लागली असली तरी राज्यात या पावसाने धुमाकूळ घातली आहे. मुंबईसह पुण्यामध्ये देखील या पावसाने थैमान घातले आहे. या अतिमुसळधार पावसामुळे शहरामध्ये वाहतूक कोंडी निर्माण झाली असून नागरिकांची गैरसोय झाली आहे.

राज्यात पुढील तीन दिवस सर्वत्र विजांच्या कडकडासह पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आली आहे. आणि त्याचबरोबर नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन हवामान खात्याकडून करण्यात आले आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!