Share

‘ बाईंच्या डोक्यावर अपघात झाला आहे का हो भाऊ…,’उर्मिलाचे खोचक ट्विट

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत राहणारी बॉलिवूड अभिनेत्री ‘कंगना रणावत’ आता तिच्या आणखी एका वक्तव्यामुळे चर्चेत अली आहे. आता कंगना नुकतीच मुंबई मध्ये परतली आहे. कंगना मुंबई मध्ये येताच तिच्यावर टीकेची झोड उठली आहे.

मुंबईत येताच कंगना सिद्धिविनायकाच्या दर्शनास गेली होती सिद्धिविनायकाचे दर्शन घेतल्यानंतर कंगना रानौतने मोठ्या उत्साहात हसतखेळत प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. मला मुंबईत राहण्यासाठी केवळ गणपती बाप्पाच्या परवानगीची गरज आहे. मी इतर कोणाकडेही परवानगी मागितली नाही, असे सांगत कंगनाने शिवसेनेला अप्रत्यक्ष टोला लगावला.

दरम्यान, कंगनच्या या व्यक्त्यानंतर बॉलिवूड अभिनेत्री आणि शिवसेना नेत्या उर्मिला मातोंडकर यांनी ट्विट करत कंगनाला चांगलाच टोला लगावला आहे. ‘माझ्या लाडक्या मुंबईसाठी उभं राहिल्याबद्दल.’ बाईंच्या डोक्यावर अपघात झाला आहे का हो भाऊ.., असे खोचक ट्वीट उर्मिला यांनी केले. उर्मिला मातोंडकर यांच्या ट्विटला  कंगनाने अजूनही प्रतिउत्तर दिले नाही. त्यांच्या या ट्विट नंतर कंगना काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!